लाठीमार करण्यासाठी पोलिसांना मंत्रालयातून फोन गेला होता-तो फोन कुणाचा? संजय राऊत यांचा सवाल
मुंबई : जालन्यात झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगोलग अंबडच्या आंतरवली गावात जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तुमच्या केसालाही धक्का लागला तर अख्खा महाराष्ट्र आणून…
संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला न्याय द्या,पाठिंबा देऊ, ठाकरेंचं मोदींना आवाहन
जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केलं होतं. या गावात मराठा आंदोलकांवर काल लाठीमार करण्यात आला. या गावातील…
क्या खूब लढ रहें हो… उद्धव यांच्या झुंजार वृत्तीचं कौतुक, ‘इंडिया’च्या तोंडी ठाकरेंचं नाव
म. टा. प्रतिनिधी : मुंबईमध्ये पार पडलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी देशभरातून आलेल्या राजकीय नेत्यांना महाराष्ट्रात उद्धव ठाकरे कसे भाजपच्या दिल्लीतील; तसेच राज्यातील नेतृत्वाला आव्हान देत आहेत, त्यांचा मुकाबला करीत…
इंडियाच्या बैठकीपर्वी राजकीय मैत्रीचे बंध बळकट, ममता बॅनर्जींनी बांधली उद्धव ठाकरेंना राखी
मुंबई : देशातील २८ राजकीय पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होणार आहे. या बैठकीच्या निमित्तानं देशातील विविध नेते मुंबईत दाखल होत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री…
इंडियाच्या बैठकीपूर्वी महायुतीचं टेन्शन वाढवणारी गोष्ट सांगत अशोक चव्हाण काय म्हणाले?
मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेचं प्रास्ताविक खासदार संजय राऊत यांनी केलं. या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते नाना पटोले, अशोक चव्हाण,…
ठाकरे म्हणाले भाजपचे मुख्य कार्यकर्ते सतरंज्या उचलतात, शिवसैनिक म्हणतात, आधी आमच्या व्यथा पहा
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : भाजप कार्यकर्त्यांची अवस्था बिकट असल्याचे शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगताच ‘स्थानिक कार्यकर्त्यांच्या व्यथा जाणून घ्या’, अशी साद घालत शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली.भाजपचा मुख्य…
शिर्डी लोकसभेवरुन घोलपांचे नाराजीनाट्य; वाकचौरेंच्या उमेदवारीला विरोध, ठाकरेंसमोर पेच
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक:शिर्डीमध्ये लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यावरून उद्धव ठाकरेंसमोर पेच निर्माण झाला असून, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यात जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.…
सरकार आपल्या दारी, थापा मारते लय भारी, योजना सगळ्या कागदावरी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हिंगोली : उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीतील सभेत राज्यातील सरकार कसेही असलं तरी शेतकरी सुजलाम सुफलाम करं असं साकडं शंभू महादेवाला घातलं. माझी सभा ही जनतेसाठी असून गद्दारांसाठी नाही, अशा शब्दात…
Pune News: जिल्ह्यातील बहुतांश शिवभोजन केंद्रांना टाळे; अवघे २१ केंद्रच सुरु, काय कारण?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : करोनाकाळात व्यवसाय बंद पडल्यानंतर हातावर पोट असणाऱ्यांची आणि कामगार वर्गाची पोटाची खळगी भरणाऱ्या ‘शिवभोजन’ थाळीला घरघर लागल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्यातील ८६ पैकी ६५ ‘शिवभोजन…
रामटेकसाठी उद्धव ठाकरेंचा फॉर्म्युला ठरला, खासदार कृपाल तुमानेंच्या अडचणी वाढणार कारण…
चेतन सावंत, मुंबई : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला ८ ते ९ महिन्यांचा कालावधी राहिलेला आहे. देशातील २६ राजकीय पक्षांची आघाडी इंडिया आणि सत्ताधारी भाजप प्रणित आघाडी एनडीए यांच्याकडून मोर्चेबांधणी सुरु…