• Sat. Mar 7th, 2026

    water scarcity

    • Home
    • तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली मोसंबीची बाग पाण्याअभावी वाळली, नुकसानग्रस्त शेतकरी चिंतेत

    तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली मोसंबीची बाग पाण्याअभावी वाळली, नुकसानग्रस्त शेतकरी चिंतेत

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 May 2025, 1:37 pm जालना जिल्ह्यातील बदनापूर अंबड तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून उन्हाचा तडाखा वाढला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात दुष्काळामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण…

    कौतुकास्पद ! बीडमधील तरूणानं बायकोचं सोनं मोडत भागवली गावकऱ्यांची तहान, Video व्हायरल

    बीड जिल्ह्यातील एका तरुणाने गावकऱ्यांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहिले आणि बायकोचे सोने मोडत गावकऱ्यांची तहान भागवली आहे. त्या तरुणाला आता गावकरी जलदूत म्हणत आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम दीपक जाधव, बीड: बीड…

    पाणी गेले खोल खोल! देवळा तालुक्यात महिनाभरात २० फुटांनी घटली भूजळपातळी

    म. टा. वृत्तसेवा, देवळा : देवळा तालुक्यात पाणीटंचाईची दाहकता झपाट्याने वाढत असून, ३० दिवसांत भूजलपातळी २० फुटांनी खोल गेली आहे. सध्या ९० फुटांपर्यंतच्या विहिरींनी तळ गाठला असून, तालुक्यात २४ गावे…

    वैजापुरात पाणीटंचाईच्या झळा; तालुक्यातील १७ गावांना २३ टॅंकरद्वारे पाणी, आणखी १२ गावांचे प्रस्ताव

    म. टा. प्रतिनिधी, वैजापूर : उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने वैजापूर तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. गेल्या वर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने जलस्रोत कोरडे पडले आहेत. गावकऱ्यांना पिण्याच्या…

    तीन दिवसातून एकदा पाणीपुरवठा, दुष्काळाच्या झळा वाढल्या, खातगुण ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय

    सातारा : सातारा जिल्ह्यातील खातगुण गावात जानेवारीपासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गावासमोर पाण्याचे भीषण संकट उभे आहे. गावात काही ठिकाणी नवीन बोअरवेल घेण्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ग्रामपंचायतीने प्रथमच महाराष्ट्र भूजल…

    You missed