• Fri. Mar 6th, 2026

    loan waiver

    • Home
    • उद्धव ठाकरेंचा ‘दगाबाज रे’ संवाद दौरा, अंबादास दानवेंची महायुती सरकारवर टीका!

    उद्धव ठाकरेंचा ‘दगाबाज रे’ संवाद दौरा, अंबादास दानवेंची महायुती सरकारवर टीका!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Nov 2025, 7:33 pm Follow राज्य सरकारने ३२ हजार कोटींचे पॅकेज अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केले. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मात्र ४ हजार, ५ हजार रुपये मिळाले आहेत. त्यामुळे…

    आंदोलनाला जरांगेंचा पाठींबा मिळाला त्यामुळे सरकारला घाबरलं अन् चर्चेला बोलावलं : विजयकुमार घाडगे

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Nov 2025, 4:39 pm Follow येत्या ३० जून २०२६ पूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेऊ अशी हमी देत….राज्य सरकारने कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती गठीत केली आहे. त्याबाबतचा जीआर ही…

    लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही… कर्जमाफीवरुन सोलापुरातील शेतकरी गरजले!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Nov 2025, 5:53 pm Follow बच्चू कडूंनी केलेल्या आंदोलनानंतर राज्यभरातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. या आंदोलनानंतर सरकारने उच्चाधिकार समिती स्थापन करून शेतकऱ्यांना…कर्जमाफी देणार असा शब्द दिला आहे. यावरुन…

    सरकारने तुम्हाला धमकी तर दिली नाही ना? रमेश पाटील-बच्चू कडूंची ऑडिओ क्लीप!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Nov 2025, 5:17 pm Follow महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.बच्चू कडूंनी केलेल्या आंदोलनानंतर राज्यभरातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. यातच सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनी…

    ‘भाजपला नाही कळलं, तर संघाला तरी…’, बच्चू कडूंनी नागपूरात आंदोलन करण्यामागचं कारण सांगितलं; म्हणाले, ‘आता आंदोलन…’

    Bachchu Kadu Nagpur: शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी नागपुरात सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता, सरकारने राज्याची तिजोरी रिकामी करावी : जयंत पाटील

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Sep 2025, 9:28 pm राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आज सांगली जिल्ह्यात होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री,…

    Jalgaon News | सरकारने तातडीने कर्ज माफीची घोषणा करावी, एकनाथ खडसेंची मागणी; शिंदेंवर टीकास्त्र!

    Maharashtra Times•25 Sep 2025, 3:58 pm राज्यात सध्या अनेक भागात पूर परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने राज्य सरकारसह…केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.…

    तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली मोसंबीची बाग पाण्याअभावी वाळली, नुकसानग्रस्त शेतकरी चिंतेत

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 May 2025, 1:37 pm जालना जिल्ह्यातील बदनापूर अंबड तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून उन्हाचा तडाखा वाढला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात दुष्काळामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण…

    आता महाजन साहेब पुढे अन् आम्ही मागे पळतोय; जळगावच्या शेतकऱ्यांची सरकारवर आगपाखड

    निवडणुकीपूर्वी कर्जमाफी देण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं.मात्र आता कर्जमाफी होणार नसल्याचं अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितलं.शेतकऱ्यांनी सरकारने आम्हाला फसवलं अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.हे लबाडांचे सरकार आहे असंही शेतकरी यावेळी म्हणाले.सरकारला…

    लाडक्या बहिणीला पैसे आणि दाजी फाशी घेऊन मेला पाहिजे अशी गत कर्जमाफीवरून शेतकरी संतापले

    निवडणूक काळात महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आलं तर कर्जमाफी करू असा आश्वासन दिलं होतं.आता राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी स्वतःच कर्ज…