• Sun. Sep 6th, 2026

उबाठा खाली झाली आहे, कुणाला कुठेही जाऊ दे; उदय सामंतांचा राजन साळवींना टोला

उबाठा खाली झाली आहे, कुणाला कुठेही जाऊ दे; उदय सामंतांचा राजन साळवींना टोला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Jan 2025, 3:44 pm

शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख तालुका प्रमुख सह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.राजापूर लांजा मतदासंघाचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश पार पडला.आता उबाठा खाली झाली आहे असं उदय सामंत म्हणाले.आता कुणालाही कुठेही जाऊ दे असा टोला राजन साळवी यांना लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed