मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात दोन नवी उड्डाणपुले सेवेत
मुंबई मुंबईतील महत्त्वाच्या अशा शीव (सायन) आणि विद्याविहार उड्डाणपूल कामांना मुंबई महापालिकेकडून गती दिली जात आहे. वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले दोन्ही पूल यंदाच्या वर्षात पावसाळ्यात सुरू होऊन वाहनचालकांना दिलासा मिळणार…
अजित दादांच्या निधनाने सरकारमध्ये पोकळी
मुंबई उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे राज्य सरकारमध्ये निर्माण झालेल्या पोकळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात गुरुवारी रात्री सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. मुंबई महापालिकेतील महापौरपदाच्या निवडीचा…
सरकारी विमानं, हेलिकॉप्टर्सबद्दल महायुती सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई सरकारी विमानं आणि हेलिकॉप्टर्सच्या संदर्भात महायुती सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याला मोठा धक्का बसला आहे. याच अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सरकारी…
रामदास कदम यांची अजित पवार विमान अपघाताच्या चौकशीची मागणी; म्हणाले, ‘अपघाताचे फुटेज पाहिलं तर….’
पुणे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची केंद्र सरकारने चौकशी करावी अशी मागणी केली आहे. विमान धावपट्टीवर न येता तिरके झाले आणि पायलटला नेमकी…
अजित पवारांच्या शब्दपूर्तीसाठी शरद पवार पुन्हा सक्रिय; दु:ख बाजूला सारुन महत्त्वाचा प्रश्न हाती
बारामती राज्याच्या राजकारणात कायम सक्रिय आणि निर्णायक भूमिका बजावणारे नेते म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र या दुःखद घटनेनंतरही राष्ट्रवादी…
नागपूरच्या शाळेत अमानुषतेचा कळस! 13 वर्षीय विद्यार्थिनीला शिक्षिका-मुख्याध्यापकांकडून बेदम मारहाण
नागपूर शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया मानले जाते. शाळा म्हणजे ज्ञान, संस्कार आणि सुरक्षिततेचे मंदिर असते. मात्र नागपूर शहरातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने या संकल्पनेलाच तडा दिला आहे.…
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार?
मुंबई उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीची धुरा कोणाकडे जाणार, उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोण सांभाळणार, या प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी बैठकांचं सत्र सुरु आहे. अजित…
लोकभवन येथे हुतात्म्यांना आदरांजली – महासंवाद
मुंबई, दि. 30 : महात्मा गांधी स्मृती दिन तसेच हुतात्मा दिनानिमित्त महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ.निशिकांत…
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथील कर्तव्यपथावरील संचलनात महाराष्ट्राचा डंका
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने पाठवलेल्या सांस्कृतिक पथकाला आंतरराज्य समूह नृत्य स्पर्धेत तिसरा क्रमांक मुंबई भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथील ‘कर्तव्यपथावर’ पार पडलेल्या दिमाखदार संचलनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाने प्रथम क्रमांकाचा…
‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या माध्यमातून दिव्यांगांना सेवा देऊन आत्मनिर्भर करणार – मुख्य सचिव राजेश अग्रवाल
मुंबई, दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही केवळ आधुनिक तांत्रिक संकल्पना न राहता, त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करणारे प्रभावी साधन ठरत आहे. दृष्टिदोष, श्रवणदोष, शारीरिक तसेच बौद्धिक अक्षम असलेल्या…