• Thu. Jul 9th, 2026

    Month: February 2025

    • Home
    • उंटांची अवैध वाहतूक, कत्तल थांबवा! मुंबई हायकोर्टात याचिका, २८ फेब्रुवारीला होणार सुनावणी

    उंटांची अवैध वाहतूक, कत्तल थांबवा! मुंबई हायकोर्टात याचिका, २८ फेब्रुवारीला होणार सुनावणी

    राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रमार्गे तेलंगणा व अन्य राज्यांत उंटांची वाहतूक होते. शिवाय या वाहतुकीदरम्यान त्यांची योग्य काळजीही घेतली जात नाही. महाराष्ट्र टाइम्सcamel AI मुंबई : ‘उंटांची कत्तल करण्यास कायद्याप्रमाणे प्रतिबंध असूनही…

    शेतकऱ्यांचा ‘रेशीम ‘बंध; मागील दोन वर्षांचा उत्पादनाचा विक्रम यंदा मोडीत निघणार

    Silk Farming In Maharashtra: मागील नऊ महिन्यांमध्ये एकूण १९० कोटी रुपये मूल्याचे तूती रेशीम उत्पादित करण्यात आले. आर्थिक वर्ष पूर्ण होईपर्यंत यात किमान ५० ते ६० कोटी रुपयांची भर पडण्याची…

    कोकणातही ठाकरे गटाला मोठा दणका बसणार? मंत्री भरत गोगावले यांच्या विधानाने खळबळ

    कोकणात ठाकरे गटास महायुतीचा दणका देण्याची तयारी आहे. स्नेहल जगताप महायुतीत येणार असल्याची चर्चा असून, मंत्री भरत गोगावले यांनी त्यांच्या प्रवेशाचे संकेत दिले आहेत. कोतवाल भागात खेळाचे मैदान, आयुर्वेदिक महाविद्यालय…

    ‘मी बोलत नाही, पण मला हलक्यात घेऊ नका’, वाढदिवशी एकनाथ शिंदे काय म्हणाले?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Feb 2025, 9:25 am उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस काल साजरा झाला.वाढदिवसानिमित्तानं एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टोला लगावला. मी डॉक्टर…

    Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    स्नेहल जगताप यांच्या महायुतीतील प्रवेशाचे स्पष्ट संकेत, मंत्री भरत गोगावले यांचे मोठे विधान ठाकरे गटाच्या रायगड जिल्ह्यात महाडच्या माजी नगराध्यक्ष व गोगावले यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवलेल्या स्नेहल जगताप या…

    Mumbai-Pune Expressway News : पुण्याला जाताना कळंबोली सर्कलवर मोठा बदल, पनवेल एग्झिट ११ महिने बंद, कारण काय?

    Mumbai-Pune Expressway News : महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ कळंबोली जंक्शनची सुधारणा करणार आहे. त्यामुळे कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पनवेल एग्झिट सहा महिने…

    परभणी प्रकरणावरील सुरेश धसांच्या वक्तव्याचा समाचार, सचिन खरात संतापले

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Feb 2025, 8:03 am डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर परभणीतील वातावरण चांगलंच तापलं होते.पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही तरूणांपैकी सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला होता.सोमनाथ…

    ‘भूमिगत मेट्रो’च्या विस्ताराला थांबा! डीपीआरची मंजुरी रखडली, मुंबईकरांची प्रतिक्षा कायम

    Mumbai Underground Metro : बहुचर्चित ‘मेट्रो ३’या भूमिगत मार्गिकेचा दक्षिणेकडील विस्तार रखडला आहे. विस्ताराचा प्रस्ताव मागील वर्षीपासून राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. हा डीपीआर मंजूर झाल्यास कामाला गती मिळणार आहे. महाराष्ट्र…

    Nana Patole: खतांच्या खरेदीत तब्बल ८७ कोटींचा भ्रष्टाचार; नाना पटोलेंचा कृषी विभागावर गंभीर आरोप

    Nana Patole: कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या नावावर नॅनो युरिया व नॅनो डीएपीच्या १५८ कोटी रुपयांच्या खरेदीत ८७ कोटींचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी…

    Uday Samant: बघू, वज्रमूठ किती दिवस टिकते! उदय सामंत यांचा विरोधकांना टोला

    Uday Samant: कोणाच्या मनात काय सुरू आहे, कुठे जायचे आहे, हे ते सांगत नाहीत. त्यामुळे ही वज्रमूठ किती दिवस टिकते ते बघू’, असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लगावला. कोणी…

    You missed