बापटांच्या मुलाचा धंगेकरांवर हल्ला, माझ्या वडिलांचा फोटो वापरलात,तुमच्या नेत्यांवर भरोसा नाही?
पुणे : पुणे लोकसभा निवडणूक सध्या चर्चेचा विषय बनली आहे. भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिल्यानंतर आता काँग्रेसकडून कसब्यात जायंट किलर ठरलेले रवींद्र धंगेकर यांना मैदानात उतरवण्यातं आलं आहे. काल…
मराठा आरक्षण : दहावीच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, दोन पेपर राहिले असतानाच नको ते कृत्य
परभणी, प्रतिनिधी : दहावीच्या बोर्डाचे दोन पेपर आणखी शिल्लक होते परंतु सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होत नसल्या कारणाने दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या १६ वर्षीय…
रामटेक लोकसभा मतदारसंघात उमेदवाराबाबत संभ्रम; जागेवर दोन्ही पक्षाचा दावा, महायुतीचा उमेदवार कोण?
नागपूर: केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी केली. तर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. नागपुरातून केंद्रीय…
पाणी भरलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या बंदीची ऐशीतैशी, उपद्रवीवर कारवाई करण्याची मागणी
म. टा. वृत्तसेवा, कल्याण : प्लास्टिक पिशव्यांच्या वापराला बंदी असतानाही होळीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या पिशव्या फेकल्या जात आहेत. वाहन चालकांवर या पिशव्या फेकल्या जात असल्याने अपघाताची भीती वाढली…
ठाकरेंनी आम्हाला MVAमध्ये घेण्याचा प्रयत्न केला, काँग्रेस NCPने प्रतिसाद दिला नाही- आंबेडकर
मुंबई: मी १२-१२ जागांचा प्रस्ताव दिला होता. उद्धव ठाकरेंनी आम्हाला महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काँग्रेस राष्ट्रवादीने त्याला प्रतिसाद दिला नाही. ही चर्चा ठीक होत नसल्याने उद्धव ठाकरे…
आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना करण्यात येणाऱ्या दूध पुरवठ्याबाबत झालेल्या आरोपासंदर्भात आदिवासी विकास विभागाने केला खुलासा….
शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सुगंधी दुध २०० मि.ली. (टेट्रापॅक) पुरवठ्याबातच्या खरेदीबाबतची टिपणी. आदिवासी विकास विभागांतर्गत येत असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शासन निर्णय आदिवासी विकास विभाग, दिनांक 30.12.2020 मधील तरतुदीनुसार सुगंधी दुध…
जरांगेंनी लोकसभा लढवावी, माझा त्यांना पूर्ण पाठिंबा, ७० टक्के मते घेऊन विजयी होतील: आंबेडकर
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी. ते जालन्यातून ७० टक्के मते घेऊन एकही रूपया खर्च न करता विरोधी उमेदवाराला मात देऊ शकतील, अशी…
मतदानामुळेच लोकशाही होणार सशक्त
बीड, 22(जिमाका): मतदानामुळेच लोकशाही सशक्त होणार. बीड जिल्ह्यात 13 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले. बीड जिल्ह्याचे मतदान…
प्रत्येक मतदाराने मतदान केल्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्त्व नाही – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्क्लिंगम
नागपूर, दि.22 : सशक्त लोकशाहीमध्ये मतदानाचे पावित्र्य ठेवून प्रत्येक मतदाराने मतदान करणे अत्यावश्यक आहे. याच्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्त्व नाही. नागपूर लोकसभेसाठी मागच्या वेळेस अवघे 54 टक्के मतदान झाले होते हे विसरता…
नांदेत जिल्ह्यात कोणत्याच मतदान केंद्रावर दिव्यांगांना त्रास होता कामा नये : जिल्हाधिकारी
नांदेड दि. 22 : अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिव्यांगांना व ज्येष्ठ नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये,यासाठी भारत निवडणूक आयोग दक्ष असून जिल्हास्तरावरही दिव्यांगांना कोणता त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश…