• Thu. Jul 9th, 2026

    Month: March 2024

    • Home
    • राणा दाम्पत्याची संवादासाठी तळमळ, नेत्यांची हाताची घडी अन् तोंडावर बोट, कारण काय?

    राणा दाम्पत्याची संवादासाठी तळमळ, नेत्यांची हाताची घडी अन् तोंडावर बोट, कारण काय?

    अमरावती: राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, अनेक पक्षांचे जागावाटप सुद्धा अंतिम टप्प्यात आले. भारतीय जनता पार्टीची उमेदवारी नवनीत राणाची पर्यायी उमेदवार यावर जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकीदरम्यान पक्षश्रेष्ठींप्रमाणेच…

    ‘प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे गोष्टी होतीलच असे नाही’; अब्दुल सत्तारांचे मोठे वक्तव्य, सांगितले शिवसेनेला किती जागा मिळतील

    नागपूर : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र महाराष्ट्रात जागांचे वाटप झालेले नाही. महाआघाडीत सामील असलेल्या तीन पक्षांमध्ये जागावाटपावरून वाद सुरूच आहे. दरम्यान, राज्याचे अल्पसंख्याक…

    शेतकऱ्यांना त्रास होईल असा प्रकल्प  जिल्ह्यात येणार नाही – पालकमंत्री उदय सामंत 

    रायगड जिमाका दि 7–रायगड जिल्ह्याचा औद्योगिक दृष्टीने तसेच सर्वांगीण विकास करतांना शेतकऱ्यांना त्रास होईल असा कुठलाही प्रकल्प रायगड जिल्ह्यात येणार नाही, असे आश्वासन उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी…

    ८ हजार २१३ मतदान केंद्रे, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी, आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी

    पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघातील सुमारे आठ हजार २१३ मतदान केंद्रासाठी सुमारे ७०…

    आधी शरद पवारांचा इशारा, आता रोहित पवारांनी सुनावलं, सुनील शेळकेंवर टीकेची झोड

    पुणे: सुनील शेळके ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात ती एक स्वाभिमानी भूमी मानले जाते. त्या भूमीमध्ये लोकप्रतिनिधित्व करत असताना तुमच्यात इतका अहंकार येतो की तुम्ही देशाच्या एका मोठ्या आणि अनुभवी नेत्यावर…

    मनोरंजन विश्वाच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. ७ : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीसमोर काही आव्हाने असली तरी मनोरंजन विश्वाच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. मुंबईतील चित्रनगरीचे मेकओव्हर राज्य शासन करणार आहे, जगाला हेवा…

    सध्या महाराष्ट्राचे चित्र अत्यंत विदारक – सुरेश पाटील

    कोल्हापूर: महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पक्षाचे संस्थापक सुरेशदादा पाटील यांनी दिली. महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाच्या वतीने रायगड, जळगाव, सिंधुदुर्ग-रत्नागिरी आणि हातकणंगले…

    पायाभूत विकासासह महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. ७: शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, सिंचन, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आदी प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे आणि यापुढेही राहील, असा विश्वास व्यक्त करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित…

    आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विविध उपक्रम

    मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) राज्यात पर्यटनाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवीत असते. सध्या महामंडळ रिसॉर्ट्स, उपहारगृह, जल पर्यटन, अजिंठा व वेरूळ अभ्यागत केंद्र, कलाग्राम,जबाबदार पर्यटन (Responsible…

    खादी ग्रामोद्योगच्या राज्यस्तरीय प्रदर्शनास उद्यापासून बोरीवलीत प्रारंभ – सभापती रवींद्र साठे

    मुंबई, दि. ७ : ग्रामीण लघुउद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने ८ मार्च ते १७ मार्च या कालावधीत सी.बी.कोरा केंद्र, शिंपोली गाव, बोरीवली येथे राज्यस्तरीय वस्तू…

    You missed