• Thu. Jul 9th, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • Sameer Wankhede : आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेंची ५ तास चौकशी, हे १५ प्रश्न विचारून CBI ने घेरलं…

    Sameer Wankhede : आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेंची ५ तास चौकशी, हे १५ प्रश्न विचारून CBI ने घेरलं…

    मुंबई : कॉर्डिलिया ड्रग्ज प्रकरणातील सदोष तपास आणि आर्यन खानला सोडण्यासाठी मागितलेल्या खंडणीच्या आरोपावरून नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांची सीबीआयकडून चौकशी सुरु आहेत. या…

    कुंपणानेच शेत खाल्ले! धाराशिवमधील सर्वात मोठ्या बँकेत महाघोटाळा, कोट्यवधींचा अपहार, फसवणूक

    धाराशिव : ५ कोटी ४६ लाख १२ हजार रुपयेच्या अपहार व फसवणुक प्रकरणी धाराशिव जनता सहकारी बँकेच्या तत्कालीन तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरुध्द धाराशिव…

    Gautami Patil : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार, प्रत्येक गाण्यावर…; माजी पोलीस अधिकाऱ्याची मोठी मागणी

    सोलापूर : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलमुळे महाराष्ट्रात रोजच कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ लागला आहे. एखाद्या मैदानात गौतमी पाटीलचं कार्यक्रम घेतला असता, त्या ठिकाणी गर्दी अनियंत्रित असते. तसेच डान्स करताना…

    Pune Crime: किशोर आवारे हत्या प्रकरणात मोठं ट्विस्ट, मास्टरमाईंडबद्दल पोलिसांना आला नवा संशय

    मावळ, पुणे : जनसेवा विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येत आता आणखी एक ट्विस्ट आला आहे. किशोर आवारे यांच्या हत्येमुळे माजी उपनगराध्यक्ष भानू खळदे याचा सहभाग असल्याची माहिती…

    नापास होण्याच्या भितीने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल, लहान भावाने पाहिले, बसला धक्का

    नागपूर : अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना हुडकेश्वर पोलिस स्टेशनह द्दीतील गोरगोटीनगर परिसरातील तुळजाईनगर येथे घडली. एकता सागर जिभकाटे (वय १५ रा. तुळजाईनगर),असे मृत विद्यार्थिनीचे नाव…

    दुर्दैवी! घरातील कार्यक्रमासाठी कपडे खरेदी करायचे होते, कुटुंब मुलांसह निघाले, मात्र…

    सातारा : येथील मल्हारपेठ- पंढरपूर रस्त्यालगत असलेल्या संत सद्गुरू सुरूताई मठाजवळ कलेढोणकडून भरधाव वेगात येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीतील चालकाचा ताबा सुटल्याने तेथे असणाऱ्या रसवंतीगृहावर व रसवंतीगृह चालविणारी निर्मला धोंडीराम लिपारे…

    जिल्ह्यात मध उद्योग विकासासाठी मोठा वाव – रवींद्र साठे

    सातारा दि. २०: जिल्ह्यात मध उद्योगास मोठा वाव असून मधाच्या गावांची संख्या आणखी वाढवावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केले. महाबळेश्वर येथील मध…

    जगासाठी उत्कृष्ट शिक्षक घडवून भारताने विश्वगुरु व्हावे : राज्यपाल रमेश बैस 

    मुंबई, दि. २०: आज जगातील अनेक देशांना चांगल्या शिक्षकांची आवश्यकता आहे. भारताने संपूर्ण जगाकरिता उत्कृष्ट शिक्षक घडवून खऱ्या अर्थाने विश्वगुरु व्हावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.…

    कर्नाटकात काँग्रेसने शपथविधीनंतर काढला आश्वासन पूर्तीचा आदेश; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून अभिनंदन

    मुंबई: भारत जोडो यात्रे दरम्यान कर्नाटकातील जनतेला राहुल गांधी यांनी जी आश्वासने दिली होती त्याचाच काँग्रेस पक्षाने विधानसभा जाहीरनामा तयार केला. प्रचारसभेत सांगितल्याप्रमाणे पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत त्या आश्वासन पूर्तीचा आदेश…

    Weather News : राज्यात अवकाळी पावसाचा हाहाकार, ऐन उन्हाळ्यात नदीला पूर, अतिवृष्टीमुळे ३५ घरं उद्ध्वस्त

    नंदुरबार : राज्यात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत आहे तर दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने कहर केला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यातील रापापुर इथे तुफान वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला असून तुफान…

    You missed