मुंबईत जूनमधील विक्रमी तापमानाची नोंद, दोन दिवसात दिलासा मिळणार, हवामान विभागाचा इशारा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळ शनिवारी आग्नेय ते पश्चिम दिशेच्या मध्ये मुंबईपासून ६०० किलोमीटर अंतरावर होते. या चक्रीवादळाची तीव्रता अतितीव्र चक्रीवादळ अशी नोंदली गेली. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये…
सुप्रियाताईंच्या नावाची घोषणा, अजित पवारांची मान खाली, ‘नो कमेंट्स’ म्हणालेले दादा म्हणतात…
मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा दोन महिन्यांपूर्वी भाकरी फिरविण्याचा निर्णय फसला होता, मात्र आज त्यांनी तो पूर्णत्वास नेला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन…
भाविकांसाठी महत्वाचं! महाराष्ट्रात तब्बल ११४ मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू; या शहरांचा समावेश
कल्पेश गोरडे, ठाणे : जळगाव, अकोला, धुळे, नागपूर, नाशिक, अमरावती, अहमदनगर यांसह कोकण विभागातील मिळून महाराष्ट्रातील एकूण ११४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. यामध्ये आज मुंबई, ठाणे, रायगड आणि…
कोल्हापूरची दंगल घडली की घडवली? पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत रोहित पवार म्हणाले…
कोल्हापूर : एखादी दंगल झाल्यानंतर सर्वात जास्त सर्वसामान्य नागरिकाचं घर आणि दुकान जळत असतं. कोल्हापूरमध्ये घडलेल्या दंगलीकडे पाहता घटनास्थळी पोलीस उशिरा पोहोचणे, योग्य बंदोबस्त न ठेवणे आणि समाजात वाद निर्माण…
कचऱ्याच्या प्रकल्पामुळे गोवंडीकरांचे आरोग्य धोक्यात; प्रकल्प कधी हलवणार? नागरिकांचा सवाल
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गोवंडी येथील रहिवासी गेल्या काही काळापासून सातत्याने तेथील हवेच्या प्रदूषणाबद्दल तक्रार करत आहेत. यासंदर्भात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विधान परिषदेत अतारांकित प्रश्न विचारण्यात आला होता.…
वाद मिटणार, तक्रादारांची धावपळ थांबणार; मध्य रेल्वेवरील १० रेल्वे स्थानकांमध्ये पोलिस चौक्या उभारणार
मुंबई : रेल्वे स्थानक परिसरात वाद झाल्यावर तक्रारदार प्रवाशांना पोलिस ठाणे गाठावे लागते. त्यांची ही धावपळ थांबवण्यासाठी, मध्य रेल्वेवरील १० रेल्वे स्थानकांमध्ये पोलिस चौक्या उभारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन आणि मुंबई…
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमधून ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ मागे; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : राज्य सरकारने राज्यातील सर्व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी करण्याचे पाऊल मागे घेतले आहे. राज्यातील सर्व महाविद्यालयांची अद्यापही तयारी नसल्याने…
मावळात नवा गडी नवं राज्य? फडणवीसांचा एक निर्णय, पुन्हा गड ताब्यात घेणार?
पुणे:मावळ विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यात असूनही भाजपचा बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ. जनसंघाचे रामभाऊ म्हाळगी पहिल्यांदा आमदार झाले ते या मावळमधूनच. पण २०१९ च्या विधानसभेला भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेल्या सुनिल…
पद वाटपावरून राडा, शिंदे गटाच्या दोन महिला नेत्या पोलीस स्टेशनमध्येच भिडल्या
नाशिक : नाशिकमध्ये शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यातच राडा केल्याचे समोर आले आहे. नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांसमोरच एकमेकांना महिला पदाधिकारी भिडल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या महिला…
अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर थेट नांदेडमधून डागली तोफ, पुन्हा म्हणाले गद्दारी केली
नांदेड: ज्या हिंदुत्वाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत निवडवणूक लढवली होती, ते हिंदुत्व आता कुठे आहे. केवळ मुख्यमंत्री पदासाठी ठाकरे यांनी गद्दारी करुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवली केली. म्हणून…