राज्यातील मृद व जलसंधारणाची सर्व कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करावीत – मंत्री संजय राठोड – महासंवाद
मुंबई, दि. १७ : मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यात जलयुक्त शिवार अभियान २.०, अमृत सरोवर, माजी मालगुजारी तलावांचे बळकटीकरण कार्यक्रम, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सुरू असलेली…
विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करण्यात महावाणिज्यदूतांची भूमिका महत्त्वपूर्ण – राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद
मुंबई, दि. १७ : प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताचा जागतिक स्तरावरील प्रभाव आणि प्रतिष्ठा लक्षणीयरित्या वाढली असून ‘विकसित भारत 2047’ या राष्ट्रीय ध्येयपूर्तीसाठी आंतरराष्ट्रीय समुदाय, भारतीय प्रवासी…
तुकाई उपसा जलसिंचन योजनेची कामे १५ जुलैपूर्वी पूर्ण करा – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे – महासंवाद
मुंबई, दि. १७ : कर्जत तालुक्यातील (जि. अहिल्यानगर) शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ तातडीने उपलब्ध व्हावा, यादृष्टीने तुकाई उपसा सिंचन योजनेची प्रलंबित कामे १५ जुलैपूर्वी पूर्ण करावीत असे स्पष्ट निर्देश देत, मिरजगाव…
निवासी डॉक्टरांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
मुंबई, दि. १७ : राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत त्यांच्या समस्या टप्प्याटप्प्याने सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कोल्हापूरमध्ये एका…
‘दिलखुलास’ मध्ये कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. यशवंत मुठाळ यांची मुलाखत – महासंवाद
मुंबई, दि. १७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ‘एल निनोचा कोकणातील शेतीवर होणारा प्रभाव आणि उपाययोजना’ या विषयावर ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र, मुळदे येथील कृषी हवामान…
दिव्यांग शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबाबत अधिकारांचे विकेंद्रीकरण; थकीत वेतन मंजुरीचे अधिकार आता जिल्हास्तरावर – मंत्री अतुल सावे – महासंवाद
मुंबई, दि. १७ : राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा, कार्यशाळा आदी संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाच्या देयक प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार थकीत…
सामाजिक, राजकीय आंदोलनातील ४४ खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय – महासंवाद
मुंबई: दि. १७ : राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला असून तशी शिफारस शासनाला करण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक…
Maharashtra Politics : ऑपरेशन टायगरवर उदय सामंत यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, ‘संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार’
शिवसेनेचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. ठाकरेंचे 6 खासदार नेमके कोणत्या पक्षात जाणार? या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नांदेड…
एक राऊत अन् 7 संजय; ‘सामना’वीर नडत राहिले अन् सेनेत पुन्हा भूकंप; शिंदेंकडून दुसऱ्यांदा दणका
Operation Tiger: ठाकरेंच्या पक्षात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. शिवसेना उबाठाच्या ९ पैकी ६ खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. २०२२ नंतर पुन्हा एकदा ठाकरेंच्या पक्षात खळबळ उडाली आहे. (फोटो–…
रेल्वे मालवाहतुकीला मिळणार नवा वेग; १७२ कोटींच्या सोमाटणे-चिखली कॉर्ड लाईन प्रकल्पाला मंजुरी – महासंवाद
नवी दिल्ली, दि. १७ : महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी आणि देशाच्या मालवाहतूक व्यवस्थेला अधिक गतिमान करण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वेच्या 3.7 किलोमीटर लांबीच्या सोमाटणे-चिखली…