शिवसेनेत जी खदखद आहे ती बाहेर निघतेय…उद्धवजींनी विचार करायचाय की हे का होतंय? खासदारांना आपापल्या मतदारसंघात कामं करायची असेल तर सत्तेची गरज पडतेय…सत्तेशिवाय विकास होत नाही असं म्हणत …मंत्री बावनकुळेंनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या फुटीवर भाष्य केलंय.
शिवसेनेत जी खदखद आहे ती बाहेर निघतेय…उद्धवजींनी विचार करायचाय की हे का होतंय? खासदारांना आपापल्या मतदारसंघात कामं करायची असेल तर सत्तेची गरज पडतेय…सत्तेशिवाय विकास होत नाही असं म्हणत …मंत्री बावनकुळेंनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या फुटीवर भाष्य केलंय.