Ambenali Ghat Accident : भय इथले संपत नाही, आंबेनळी घाटातील 2018 सालच्या काळ्याकुट्ट आठवणी जाग्या
कोकणात आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात 8 जीवलग मित्रांचा मृत्यू झाला आहे. आंबेनळी घाटात अशाप्रकारे अपघातात इतक्या जणांचा जीव जाणारी ही पहिली दुर्घटना नाही. आजच्या या अपघाताने 2018 साली झालेल्या भीषण…
Solapur Crime: ‘ती’ बँक मॅनेजर, ‘तो’ही अधिकारी; पण प्रेमविवाहाच्या अशा भयंकर शेवटाचा कोणीच विचार केला नव्हता, पोलिसही हादरले
Solapur Crime News: सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत प्रेमविवाह केलेल्या पत्नीची भररस्त्यात चाकूने ५० वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. चारित्र्याच्या संशयातून पतीने हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान,…
‘भारत याचक म्हणून गेला नाही’; Devendra Fadnavis यांनी सांगितली आंतरराष्ट्रीय घडामोडींची इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. विशेष म्हणजे जगभरातील अनेक मोठ्या देशांना भारताशी मैत्री ठेवायची आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.…
Rail Update: CSMT मेगा ब्लॉक आणखी 10 दिवस वाढवला; ‘या’ एक्स्प्रेस गाड्या आता दादर-ठाण्यापर्यंतच धावणार!
Mumbai CSMT Station Redevelopment: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या पुनर्विकासामुळे रेल्वेने ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक आणखी १० दिवस वाढवला…
सावकाश, इथे धोका आहे! Mumbai-Goa राष्ट्रीय महामार्गावर तीन ठिकाणी दरड कोसळण्याची टांगती तलवार
रायगडमध्ये आंबेनळी घाटात भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं. असं असताना आगामी काळात पावसाळा सुरु होणार आहे. पावसाळ्यात दरड कोसळून अपघाताच्या घटना घडतात. सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तीन ठिकाणी अशी…
Pankaja Munde | पेट्रोल, डिझेलची दरवाढ,शेतकऱ्यांच्या पेट्रोलपंपावर रांगा,पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 May 2026, 7:47 pm Follow #pankajamunde #bjp #petrolpricehike #fuelshortage #devendrafadnavis #pmmodiभाजप नेत्या पंकजा मुंडे मुंबई दौऱ्यावर आहेत ..यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.राज्यात इंधर वाढीमुळे शेतकऱ्यांसह…
वरळी जेट्टीच्या नियोजित विकासाला गती; जलवाहतूक आणि हेलिपॅड सुविधांवर भर – मंत्री नितेश राणे – महासंवाद
मुंबई, दि.25 : वरळी जेट्टीच्या नियोजित विकासासंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलली असून, या प्रकल्पामुळे मुंबईतील जलवाहतूक, आपत्कालीन सेवा आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री…
महाराष्ट्रातील आठ मान्यवरांना ‘पद्म’ पुरस्कार प्रदान – महासंवाद
नवी दिल्ली, दि. २५: देशातील महत्वाचे नागरी सन्मान असलेल्या ‘पद्म पुरस्कारांचे’ वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानपूर्वक करण्यात आले. महाराष्ट्रातील आठ मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात…
वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामांना गती द्या; गुणवत्तेबाबत तडजोड नको – मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
मुंबई, दि. २५ : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या बांधकामांचा आढावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला. अलिबाग, नंदुरबार, वाशिम, अमरावती, गडचिरोली, धाराशिव,…
राज्यात इंधनाचा मुबलक साठा; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – मंत्री छगन भुजबळ – महासंवाद
मुंबई, दि. २५ : राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नसल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. मात्र काही…