• Fri. Jul 17th, 2026

    MH LIVE NEWS

    • Home
    • Solapur | पंतप्रधान म्हणून नेहरू की मोदी सर्वोत्तम?, अच्छे दिन कोणते? सोलापूरकरांना काय वाटतं?

    Solapur | पंतप्रधान म्हणून नेहरू की मोदी सर्वोत्तम?, अच्छे दिन कोणते? सोलापूरकरांना काय वाटतं?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Jun 2026, 8:17 pm #solapur #pmmodi #neharugoverment #congress #bjp भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला देशात 4 हजार 399 दिवस झाले आहेत. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर…

    Baramati Accident: सेजल, अक्षरा जागेवरच गेल्या, पण आता भाऊ पवनही गेला; मामाच्या गावी जाणाऱ्या लेकरांना अपघाताने हिरावलं, आई-वडिलांचा आक्रोश

    Baramati Accident: एका अपघाताने बोडरे कुटुंबाचे आयुष्यच बदलून गेले आहे. दोन बहिणींनंतर आता १० वर्षीय पवनचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एका अपघातात तिन्ही भावंडांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत…

    Pune Firing : पुण्यात रात्री 10 वाजता बिकानेर चौकात गोळीबार, दुचाकीवरुन आलेल्या चौघांकडून हल्ला

    पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. पुण्याच्या बिकानेर चौकात गोळीबाराची घटना घडली आहे. दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. या गोळीबारात एक जीम मालक जखमी झाल्याची माहिती…

    PM Modi सरकारला १२ वर्ष पूर्ण, छत्रपती संभाजीनगर शहरातील तरुणांना नेमकं काय वाटतं?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Jun 2026, 8:49 pm #pmmodi #neharugoverment #congress #bjp #chhatrapatisambhajinagarपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आज बारा वर्षे पूर्ण झाल्यात मोदी सरकारकडून हे विकासाची 12 वर्ष असल्याचे सांगितले जात आहे…

    ‘राजकारणात काहीही होऊ शकतं, मिशन टायगर हे एकनाथ शिंदेंनीच करावं’, Sanjay Gaikwad यांचं वक्तव्य

    शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर भूमिका मांडली. मिशन टायगर हे शिंदेंनीच करावं, असं वक्तव्यदेखील त्यांनी यावेळी केलं.

    Sangli News: लेक बुडत असल्याचं पाहताच माऊलीनंही तलावात उडी घेतली; दोघींनाही पोहता येत नव्हतं, मायलेकीचा करुण अंत

    लेक बुडत असल्याचं पाहून आई तिला वाचवण्यासाठी तलावात उतरली होती, मात्र दोघींनाही पोहता येत नसल्याने मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मणेराजुरीतील या घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र…

    Jalna News : गोदावरी नदीत 40 प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी बोट बुडाली, मन हेलावणारी घटना

    जालन्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. 40 प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी बोट बुडाली आहे. या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर इतर प्रवाशांना वाचवण्यात स्थानिक प्रशासन आणि गावकऱ्यांना यश आलं…

    Nanded Hadapsar Express : सुविधांचा अभाव, स्वच्छतेचा मुद्दा, नांदेड-हडपसर रेल्वे मिरजपर्यंत वाढवा, रेल्वे प्रवासी महासंघाने केली मागणी

    नांदेड-हडपसर रेल्वे मिरजपर्यंत वाढवावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे. या मागणीमागे अस्वच्छता, यासोबत प्रवाशांची होणारी गैरसोय, असे मुद्दे मांडण्यात आले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, छत्रपती…

    रायगड जिल्ह्यातील एसईझेडची जमीन शासन जमा करण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठवावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    मुंबई, दि. १० : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी विशेष आर्थिक क्षेत्रासाठी संपादित केल्या होत्या. या जमिनीवर अद्यापपर्यंत कोणतेही प्रकल्प उभे राहिले नाही. त्यामुळे या जमिनी परत देण्याची मागणी…

    हडपसर येथे ‘यशदा’च्या धर्तीवर महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संकुल उभारणीला गती द्या – मंत्री आदिती तटकरे   – महासंवाद

    मुंबई, दि. १० : महिला व बालविकास विभागाच्या हडपसर येथील जागेवर महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्थेसाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘यशदा’ पुणेच्या धर्तीवर आधुनिक प्रशिक्षण संकुल उभारण्याच्या…

    You missed