#pmmodi #neharugoverment #congress #bjp #chhatrapatisambhajinagarपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आज बारा वर्षे पूर्ण झाल्यात मोदी सरकारकडून हे विकासाची 12 वर्ष असल्याचे सांगितले जात आहे मात्र विरोधकांकडून बारा वर्षे ही फक्त जुमल्यांची बारा वर्षे आहे असं सांगितलं जात आहे. मोदींच्या या बारा वर्षा बद्दल छत्रपती संभाजी नगर शहरातील तरुणांना नेमकं काय वाटतं? मोदी सरकारच्या कामावर समाधानी आहे की नाही? या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुशील राऊत यांनी