• Wed. Sep 16th, 2026

Water Storage In Maharashtra

  • Home
  • राज्यातील जलसाठा ३८ टक्क्यांवर, कोणत्या जिल्ह्यातील धरणात किती पाणी? पाहा आकडेवारी

राज्यातील जलसाठा ३८ टक्क्यांवर, कोणत्या जिल्ह्यातील धरणात किती पाणी? पाहा आकडेवारी

चंद्रपूर : उन्हाचे चटके जाणवू लागले असताना राज्यात लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पांत केवळ ३८ टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. राज्यात सर्वांत कमी छत्रपती संभाजीनगर, तर त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात…

राज्यातील जलसाठा ५३ टक्क्यांवर; गतवर्षीच्या तुलनेत यंदा भीषण चित्र, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

चंद्रपूर : उन्हाळ्याची चाहुल लागण्यापूर्वीच राज्यातील लघु, मध्यम व मोठ्या धरणांमध्ये केवळ ५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा २६ टक्क्यांनी कमी आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर वगळता…

राज्यात ६४ टक्केच पाणीसाठा, पुण्यासह प्रमुख शहरांवर पाणी कपातीची टांगती तलवार

पावसाअभावी खरीप आणि रब्बी पिके वाया गेली राज्यात यंदा जुलै, ऑगस्ट महिन्यांत पावसाने मोठी ओढ दिली. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने धरणे भरण्यास मदत झाली. पावसाअभावी खरीप आणि रब्बी हंगामातील बहुतांश…

You missed