• Tue. Jun 9th, 2026
    नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं पीक विमा देण्याचे रक्षा खडसेंचे आदेश

    Maharashtra Times 9 May 2025, 5:45 pm

    जामनेर तालुक्यातील पाळधी गावात अवकाळी पावसामुळे फळबागा आणि पपई शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे.रक्षा खडसे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ लवकरात लवकर कसा मिळेल, याबाबत सूचना केल्याचं रक्षा खडसे यांनी सांगितलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed