• Sat. Sep 21st, 2024

tribal community

  • Home
  • तालुक्यातून जाणार समृद्धी महामार्ग, पण गावात साधे रस्तेही नाही; शाळेत जाण्यासाठी लेकरांची रोज परीक्षा

तालुक्यातून जाणार समृद्धी महामार्ग, पण गावात साधे रस्तेही नाही; शाळेत जाण्यासाठी लेकरांची रोज परीक्षा

म. टा. वृत्तसेवा, ठाणे : ज्या तालुक्यातून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग जाणार आहे, त्या तालुक्यातील अनेक गावपाड्यांपर्यंत अद्याप आवश्यक तिथे साधे रस्तेही झालेले नाहीत. तालुक्याच्या ठिकाणाहून सुमारे ३३ किलोमीटर अंतरावर असलेल्या…

समान नागरी कायदा हा मुस्लिमांचा अस्तित्व हिरावण्याचा डाव- असदुद्दीन ओवेसी

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: राज्यघटनेच्या निर्मात्यांनी तसेच विधी सल्लागारांनी एखादा कायदा सर्वसामान्य नागरिकांवर थोपू नये. असा इशारा दिला आहे. असे असताना समान नागरी कायदा आणून मुस्लिमांचे अस्तित्व हिरावून घेण्याचा…

You missed