नाशकात चारशेवर बालके कुपोषित; आदिवासी भागात स्थिती गंभीर, 3100 बालके मध्यम श्रेणीत
Malnutrition Cases In Nashik: जिल्ह्यातील कुपोषणाची तीव्रता आटोक्यात यावी , यासाठी राज्याच्या कुपोषण निर्मूलन व सांसर्गिक आजार नियंत्रण टास्क फोर्सने देखील जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करीत कुपोषण निर्मूलनार्थ सूचना केल्या आहेत.…
Mumbai News: आरेतील आदिवासींच्या अस्तित्वावर संक्रांत, वनहक्क नसल्याने २७ पाड्यांवर बेदखलीची टांगती तलवार
Aarey Colony: मुंबईच्या आरे कॉलनीतील २७ पाड्यांवरील आदिवासींच्या अस्तित्वावर संकट उभे ठाकले आहे. पिढ्यानपिढ्या येथे वास्तव्य असूनही कागदपत्रांअभावी वनहक्क दावे दाखल करता आले नाही. त्यामुळे उपजीविकेचे मार्ग बंद होण्याची शक्यता…
आदिवासींच्या २५ जागा ठरणार निर्णायक! मविआ-महायुतीत रस्सीखेच, लोकसभेत १७ जागा ठरल्या महत्त्वपूर्ण
Maharashtra Assembly Election 2024: आदिवासी समाज हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार राहिला आहे. परंतु, २०१४ पासून काँग्रेसची जागा भाजपने घेतली आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये आदिवासींनी भाजपची साथ धरली. परंतु, गेल्या…
तालुक्यातून जाणार समृद्धी महामार्ग, पण गावात साधे रस्तेही नाही; शाळेत जाण्यासाठी लेकरांची रोज परीक्षा
म. टा. वृत्तसेवा, ठाणे : ज्या तालुक्यातून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग जाणार आहे, त्या तालुक्यातील अनेक गावपाड्यांपर्यंत अद्याप आवश्यक तिथे साधे रस्तेही झालेले नाहीत. तालुक्याच्या ठिकाणाहून सुमारे ३३ किलोमीटर अंतरावर असलेल्या…
समान नागरी कायदा हा मुस्लिमांचा अस्तित्व हिरावण्याचा डाव- असदुद्दीन ओवेसी
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: राज्यघटनेच्या निर्मात्यांनी तसेच विधी सल्लागारांनी एखादा कायदा सर्वसामान्य नागरिकांवर थोपू नये. असा इशारा दिला आहे. असे असताना समान नागरी कायदा आणून मुस्लिमांचे अस्तित्व हिरावून घेण्याचा…