गुडन्यूज! अपघात टाळणारे ‘कवच’ जूनअखेर मुंबई-दिल्ली मार्गावर, कवच कसे काम करते? जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई-दिल्ली रेल्वे मार्ग ताशी १३० किमी वेगाने धावण्यासाठी सज्ज होत असतानाच मुंबई ते रतलामदरम्यान ‘कवच’ अर्थात स्वयंचलित रेल्वेसुरक्षा कार्यान्वित करण्यात आली आहे. जून २०२४अखेर संपूर्ण मार्गावर…
पाय ट्रेनच्या चाकाखाली आला, पंजा रक्तबंबाळ, तरीही ‘आई ठीक आहे ना’ विचारत राहिली
सोलापूर: बंगळुरूमधील मायलेकी उपचारासाठी पुण्यात आल्या होत्या. मदतीला जवळचे कोणीच नसताना आलेल्या प्रसंगांना तोंड देत दोघी मायलेकी गावी निघाल्या होत्या. सोलापूर रेल्वे स्थानकावर देखील त्यांचे काम होते. शनिवारी दुपारी कुर्डवाडी…