क्लासेसच्या सहलीवर काळाचा घाला, काशिद समुद्रकिनारी पोहण्यास गेलेल्या सर, विद्यार्थ्याचा अंत, एक जण जखमी
रायगडमधील काशिद समुद्रकिनारी पोहण्यास गेलेल्या क्लासच्या सर आणि विद्यार्थ्यांचा अंत झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एक जण गंबीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. (फोटो– महाराष्ट्र…
पावसाचा धुमाकूळ, महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये उद्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी? वाचा A टू Z
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरू असल्याने अनेक जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना उद्या 20 ऑगस्टला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जाणून घ्या त्याबद्दल (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: कोकणपट्ट्यातील जिल्ह्यांसहित काही जिल्ह्यांना…
मुलीचे अपहरण करणाऱ्या ‘त्या’ रिक्षाचालकास अटक, विद्यार्थिनीसाठी कर्कटक ठरले शस्त्र
Thane News : ठाण्यात एका 16 वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न एका रिक्षाचालकाने केला. मुलीने दाखवलेल्या सतर्कतेमुळे तिने स्वतःची सुटका करून घेतली. पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे. न्यायालयाने…
दादर फुल मार्केटचा गजबजाट, फुटपाथवर घर, जिद्दीनं अभ्यास करत थनुष्कानं पटकावला पहिला नंबर
मुंबईच्या दादरमधील पदपथावर राहणारी आठ वर्षांची थनुष्का प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण घेत आहे. शालेय शिक्षणात तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्वप्न उराशी बाळगून, थनुष्का जिद्दीने परिस्थितीवर मात करत आहे. तिची कहाणी…
चालक नसताना सुरू झाली ST, बसमध्ये असंख्य विद्यार्थी, काळ समोर असतानाच पोलिसाचं धाडस अन्..
बस स्थानकावरील एसटी बस अचानक सुरू होऊन दुकानावर आदळली त्यामुळे दुकानाचे मोठे नुकसान झाले. मात्र त्याचवेळी एका पोलिस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे अनेक प्रवाश्यांचे प्राण वाचले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम महेश पाटील, नंदुरबार…
मुख्यमंत्रीसाहेब शाळा बंद करू नका ! चिमुकल्यांचे एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब.. श्रीमान नमस्कार, पत्र लिहण्यास कारण की, आपण आमच्या शाळा बंद करू नका. आम्ही सर्व शेतकरी आणि गरीब मजुरांची मुले. शाळा बंद…
ठाण्यातल्या बाईंना विद्यार्थ्यांना शिक्षा करणं भोवलं, नोकरीच गेली, आयुक्तांनी आदेश काढले!
ठाणे : शाळेची फी आणायला विसरलेल्या विद्यार्थ्यांना एका शिक्षिकेने शिक्षा द्यायची ठरवली. संबंधित शिक्षिकेने गृहपाठासारखं फी विसरणार नाही, हे ३० वेळा लिहून आणा, असे विद्यार्थ्यांना आदेश दिले. पण याच आदेशाने…