Mumbai Water Crisis: मुंबईत बांधकामांचे पाणी बंद! BMCकडून आजपासून पाणीवापरावर कडक निर्बंध लागू
मुंबई : ‘एल निनो’मुळे मान्सूनच्या आगमनाला होत असलेला विलंब आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यातील घट, या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने पाणीवापरावर आज, बुधवारपासून निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार, मुंबईतील सर्व…
Water Level In Dams: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! अप्पर वैतरणाने गाठला तळ; अवघा 5 टक्के पाणीसाठा शिल्लक, इतर धरणांची काय स्थिती?
Mumbai Dam Water Level: कमी पावसाचा अंदाज, वाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने केलेली दहा टक्के पाणीकपात आणि राखीव पाणीसाठ्याच्या मंजुरीनंतरही मुंबईकरांना पाणी जपूनच वापरावे लागणार…
Water Level In Dams: मुंबईकरांनो, पाणी जरा जपून वापरा! सातही धरणांत 46 टक्केच साठा, कोणत्या धरणात किती पाणी?
Mumbai Dam Water Level: वाढलेल्या उष्णतेमुळे पाण्याची मागणी वाढत आहे. त्याचबरोबर बाष्पीभवनामुळे धरणांतील पाणीपातळीही झपाट्याने कमी होत आहे. मुंबई पाणीसाठा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : उन्हाळ्याच्या झळा मार्चच्या मध्यातच तीव्र झाल्याने…
Mumbai Dam Water Level: मुंबईकरांना पाणीदिलासा! सातही धरणांत ५० टक्क्यांहून अधिक भर, कोणत्या धरणात किती पाणी?
Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा धरणांतून होतो. vaitarna dam (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या…
मुसळधार पावसामुळे मुंबईकरांसाठी खुशखबर, तहान भागवणारं महत्त्वाचं धरण आज ओव्हरफ्लो
मुंबई : यंदा मान्सून उशिराने दाखल झाला असला तरी सुरुवातीच्या काळातच मुसळधार पाऊस झाल्याने नदी-नाले ओव्हरफ्लो झाले आहेत. अशात मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक धरण…