Water Level In Dams: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! अप्पर वैतरणाने गाठला तळ; अवघा 5 टक्के पाणीसाठा शिल्लक, इतर धरणांची काय स्थिती?
Mumbai Dam Water Level: कमी पावसाचा अंदाज, वाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने केलेली दहा टक्के पाणीकपात आणि राखीव पाणीसाठ्याच्या मंजुरीनंतरही मुंबईकरांना पाणी जपूनच वापरावे लागणार…
Water Level In Dams: मुंबईकरांनो, पाणी जरा जपून वापरा! सातही धरणांत 46 टक्केच साठा, कोणत्या धरणात किती पाणी?
Mumbai Dam Water Level: वाढलेल्या उष्णतेमुळे पाण्याची मागणी वाढत आहे. त्याचबरोबर बाष्पीभवनामुळे धरणांतील पाणीपातळीही झपाट्याने कमी होत आहे. मुंबई पाणीसाठा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : उन्हाळ्याच्या झळा मार्चच्या मध्यातच तीव्र झाल्याने…
Mumbai Dam Water Level: मुंबईकरांना पाणीदिलासा! सातही धरणांत ५० टक्क्यांहून अधिक भर, कोणत्या धरणात किती पाणी?
Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा धरणांतून होतो. vaitarna dam (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या…
मुसळधार पावसामुळे मुंबईकरांसाठी खुशखबर, तहान भागवणारं महत्त्वाचं धरण आज ओव्हरफ्लो
मुंबई : यंदा मान्सून उशिराने दाखल झाला असला तरी सुरुवातीच्या काळातच मुसळधार पाऊस झाल्याने नदी-नाले ओव्हरफ्लो झाले आहेत. अशात मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक धरण…