• Sat. Sep 21st, 2024

modi government

  • Home
  • २ टप्प्यांत होणारे मतदान ५ टप्प्यांत कुणाच्या सोयीसाठी घेतले? जयंत पाटील यांचा सवाल

२ टप्प्यांत होणारे मतदान ५ टप्प्यांत कुणाच्या सोयीसाठी घेतले? जयंत पाटील यांचा सवाल

मुंबई : शिवसेना नेते खासदार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घेणे हे कोणाच्या सोईसाठी केले? मुळात दोन टप्प्यात मतदान…

शेतकऱ्यांसमोर जगण्याचा प्रश्न, अस्वस्थ शेतकऱ्यांकडे सरकार ढुंकुणही पाहत नाही, शरद पवारांचा हल्लाबोल

म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘शेतकऱ्यांसमोर जगावे कसे हा प्रश्न आहे. सध्या शेतकरी अस्वस्थ असून, त्यांच्याकडे सरकार ढुंकुणही पाहत नाही,’ अशी टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी केंद्र सरकारवर…

सरकार कांदा निर्यातबंदी उठविणार? फडणवीस यांनी घेतली पीयूष गोयल यांची भेट,आज दिल्लीत बैठक

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीनंतर राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ही बंदी उठविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. १०)…

लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार पुन्हा एकदा नोटबंदीचा निर्णय घेईल; प्रकाश आंबेडकरांचे भाकित

धुळे: वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर हे आदिवासी एल्गार परिषदेनिमित्ताने धुळे शहरात आले होते. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. राष्ट्रीय…

You missed