• Mon. Jun 8th, 2026

    modi government

    • Home
    • Anna Hazare: ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या अकाऊंट्सवर बंदी; अण्णा हजारेंनी मांडली रोखठोक भूमिका, सरकारला दिला सल्ला

    Anna Hazare: ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या अकाऊंट्सवर बंदी; अण्णा हजारेंनी मांडली रोखठोक भूमिका, सरकारला दिला सल्ला

    अहिल्यानगर: मागील काही दिवसांपासून सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात ‘कॉकरोच जनता पार्टी’ या उपरोधिक डिजिटल संघटनेनं धुमाकूळ घातला असून या संघटनेनं सरकारवर केलेल्या आरोपांची चर्चा होत आहे. सरकार तरुणांचा आवाज दडपण्यासाठी…

    इराणवरील हल्ल्यांचा साधा निषेधही नाही! राज ठाकरेंची परराष्ट्र धोरणावर सडकून टीका

    Raj Thackeray: मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धावरुन केंद्र सरकारनं घेतलेली भूमिका, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तरुणांचे प्रश्न, शहरांची स्थिती यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाष्य केलं. मुंबईतील सभेत…

    ऑपरेशन सिंदूरसाठी काँग्रेस आमदार विश्वजीत कदमांकडून मोदी सरकारचं कौतुक

    Maharashtra Times 8 May 2025, 5:51 pm भारताने पाकिस्तानाला दिलेलं उत्तर, यामुळे दहशतवाद मोडून निघेल,असा विश्वास विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे.तसेच भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या स्वागत करत भारतीय…

    पंतप्रधान मोदींनी प्रभू श्रीरामाला स्मरून सांगाव की ईव्हीएममध्ये घोटाळा नाही | अभिजीत बिचुकले

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Dec 2024, 4:34 pm VM मध्ये घोटाळा झाला आहे असा दावा अभिजीत बिचुकले यांनी केला.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा नाही हे श्रीरामाला स्मरून सांगावं असं बिचुकले…

    २ टप्प्यांत होणारे मतदान ५ टप्प्यांत कुणाच्या सोयीसाठी घेतले? जयंत पाटील यांचा सवाल

    मुंबई : शिवसेना नेते खासदार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घेणे हे कोणाच्या सोईसाठी केले? मुळात दोन टप्प्यात मतदान…

    शेतकऱ्यांसमोर जगण्याचा प्रश्न, अस्वस्थ शेतकऱ्यांकडे सरकार ढुंकुणही पाहत नाही, शरद पवारांचा हल्लाबोल

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘शेतकऱ्यांसमोर जगावे कसे हा प्रश्न आहे. सध्या शेतकरी अस्वस्थ असून, त्यांच्याकडे सरकार ढुंकुणही पाहत नाही,’ अशी टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी केंद्र सरकारवर…

    सरकार कांदा निर्यातबंदी उठविणार? फडणवीस यांनी घेतली पीयूष गोयल यांची भेट,आज दिल्लीत बैठक

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीनंतर राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ही बंदी उठविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. १०)…

    लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार पुन्हा एकदा नोटबंदीचा निर्णय घेईल; प्रकाश आंबेडकरांचे भाकित

    धुळे: वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर हे आदिवासी एल्गार परिषदेनिमित्ताने धुळे शहरात आले होते. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. राष्ट्रीय…

    You missed