Solapur Rain: सोलापुरात रात्रीत ढगफुटीसदृश पाऊस; जनजीवन विस्कळित, घरे, शेती, रस्ते पाण्यात
Solapur Heavy Rain: मध्यरात्री पावसाने धुमाकूळ घालायला सुरुवात केल्यानंतर पहाटेपासून नागरिकांच्या घराघरात पाणी शिरू लागले. प्रशासनाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. solapur rain(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, सोलापूर: सोलापूर…
पुन्हा कोंडला श्वास! मुंबईतील हवेची गुणवत्ता बाधित; घाटकोपरमध्ये ‘अतिवाईट’ हवेची नोंद
Mumbai AQI: मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा सरासरी निर्देशांक २००च्या आत असला तरी मुंबईतील काही केंद्रांवरची हवा वाईट तर, घाटकोपरमध्ये ही गुणवत्ता आणखी खालावून रविवारी दुपारच्या सुमारास अतिवाईट नोंदली गेली. महाराष्ट्र टाइम्सmumbai…
हलक्या सरींमध्ये बाप्पाचे आगमन? तर उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
मुंबई : मुंबईमध्ये सोमवारपर्यंत प्रादेशिक हवामान विभागाने यलो अॅलर्ट दिला असला तरी शनिवारी दिवसभरात मुंबईमध्ये अजिबात पाऊस पडला नाही. त्यामुळे मुंबईकर खरेदीसाठी बाहेर पडले. मात्र रविवारी आणि सोमवारीही मुंबईत यलो…
राज्यात सरासरीहून नऊ टक्के कमी पाऊस, सर्वाधिक तुटीचे जिल्हे? जाणून घ्या…
मुंबई : पावसाळा संपण्यास केवळ १५ दिवस शिल्लक असून राज्यात १५ सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा नऊ टक्के पाऊस कमी पडला आहे. राज्यातील एकूण पाऊस समाधानकारक असला तरी पावसाचे वितरण मात्र असमान आहे.…
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रासाठी पुढील दोन दिवस अतिमहत्त्वाचे, राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मान्सूनचे आगमन झाल्यानंतर, पुढील दोन दिवस राज्यात सर्वदूर पाऊस होण्याचा अंदाज आहे. नाशिक, मुंबईसह पालघर, ठाणे जिल्ह्यांनाही मंगळवारी, तर पालघर आणि रायगड जिल्ह्याला बुधवारी…
Weather Forecast: मुंबईकरांसह राज्याला दिलासा, या तारखेला मान्सूनचा पाऊस बरसणार
मुंबई: उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांच्या पाऊस कधी येणार, या प्रश्नाला या आठवडाखेरीस उत्तर मिळण्याची शक्यता आहे. २३ आणि २४ जूननंतर अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांची…
राज्यावर २ मेपर्यंत अवकाळीचं संकट कायम, हवामान विभागाकडून ऑरेंज, यलो अलर्ट जारी
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सर्व विभागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अवकाळी पावसानं राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह…