• Sat. Sep 21st, 2024

maharashtra bhushan award

  • Home
  • खारघर मृत्यू; सरकारच्या बेफिकीरीचे बळी, शरद पवार यांच्याकडून चौकशीची मागणी

खारघर मृत्यू; सरकारच्या बेफिकीरीचे बळी, शरद पवार यांच्याकडून चौकशीची मागणी

म. टा. प्रतिनिधी, मुंबई :‘खारघर येथील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या दुर्घटनेत अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला असून, त्याची जबाबदारी पुरस्कार देणाऱ्या राज्य सरकारचीच आहे’, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद…

महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट पे ट्विस्ट; अजित पवारांनी CM एकनाथ शिंदेंना पाठवलं पत्र

मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे राष्ट्रवादीतील ४० आमदारांचा गट घेऊन भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यादृष्टीने अजित पवारांच्या गोटात हालचाली आणि चाचपणी सुरु असल्याचेही…

या एका गफलतीमुळे शेकडो श्रीसेवकांचे जीव गुदमरले, पिण्याच्या पाण्यासाठी नळ उभारले पण….

नवी मुंबई:खारघरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेत उष्माघातामुळे १३ जणांचा जीव गेला होता. या घटनेचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे. यानंतर दुर्घटनेसाठी कारणीभूत असलेल्या अनेक गोष्टी समोर…

नेत्यांसाठी व्हीआयपी सुविधा मग भक्त संप्रदायाची व्यवस्था का झाली नाही,अमोल मिटकरींचा सवाल

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी खारगरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघातानं १२ जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित…

राजकीय स्वार्थाशिवाय इतकी लोकं बोलावली जातात का? महाराष्ट्र भूषण दुर्घटनेवरुन राज यांचा निशाणा

नवी मुंबई:आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राजभवनात बोलावून महाराष्ट्र भूषण पुरस्कार देता आला असता. खारघरमध्ये इतकी लोकं बोलावून कार्यक्रम करण्याची काहीही आवश्यकता नव्हती, असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. सकाळऐवजी हा…

महाराष्ट्र भूषण दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, कल्याणमधील श्रीसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

नवी मुंबई:खारघर येथील सेंट्रल पार्कमध्ये रविवारी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातामुळे ११ श्रीसेवकांचा मृत्यू झाला होता. हा मृतांचा आकडा आणखी वाढला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु…

अतिउष्ण दिवस, श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास होईल हे सरकारला समजलं नाही का; वसंत मोरेंचा सवाल

पुणे:नवी मुंबईच्या खारघर येथे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात झालेल्या दुर्घटनेत ११ श्रीसेवकांचा मृत्यू झाला. उष्माघातामुळे हे सर्वजण बेशुद्ध होऊन कार्यक्रम सुरु असलेल्या मैदानात कोसळले. यानंतर या सर्वांचा उपचारादरम्या मृत्यू झाला. महाराष्ट्र…

४२ अंश तापमानात अनुयायी तासनसात तिष्ठत राहिले, शिदोरी-पाणी संपलं, ११ जणांचा मृत्यू कसा झाला?

नवी मुंबई:ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कारा’ने रविवारी खारघरच्या सेंट्रल पार्कवर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमात ११ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. तर जवळपास २४…

You missed