Ratnagiri Crime : ‘तुमच्या गाडीचा नंबर पाहिलाय, तुम्हाला…’; कोकणात फिरायला गेलेल्या मुंबईतील व्यापारी कुटुंबाला मारहाण, कार अडवून जीवघेणा हल्ला
Mumbai Tourists Attacked in Ratnagiri Aare Ware : कोकणातील रत्नागिरीत पर्यटनासाठी मुंबईहून गेलेल्या व्यापारी कुटुंबावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात पीडित कुटुंबाने तक्रार दाखल केली…
Raju Shetti : आंबा-काजू बागायतदार आक्रमक, राजू शेट्टींचा सरकारला इशारा; मागण्यांवर निर्णय न झाल्यास मुंबई-गोवा महामार्ग रोखणार
कोकणातील आंबा-काजू बागायतदारांच्या मागण्यांसाठी राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. त्यांनी १० दिवसांत निर्णय न झाल्यास २३ मार्चला मुंबई-गोवा महामार्ग रोखणार असं म्हटलं आहे. आंबा कलमाला हेक्टरी ५ लाख रुपये नुकसान…
Sawantwadi Accident: काळजाचा तुकडा कायमचा हिरावला, इन्सुलीत कारला भीषण अपघात; खिडकीतून बाहेर फेकला गेल्याने 4 वर्षीय शौर्यचा चटका लावणारा अंत
इन्सुली-खामदेव नाका येथे कार दरीत कोसळून ४ वर्षांच्या शौर्य तुयेकर या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गाडीच्या खिडकीतून बाहेर फेकला गेल्याने ही हृदयद्रावक घटना घडली असून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळहळ…
शिवसेना कार्यकर्त्याला विकत घेणं शक्य नव्हतं, पक्षप्रमुखांनी परखड भूमिका घ्यावी, भास्कर जाधवांचं मत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Feb 2026, 9:39 am शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. ‘पक्षप्रमुखांना परखड भूमिका घ्यावी लागेल’ असे मत नुकतेच त्यांनी व्यक्त केले. पूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्याला…
नवसाला पावणाऱ्या भराडी आईची जत्रा आली! भाविकांची पावलं आंगणेवाडीकडे, पहाटेपासून ९ दर्शनरांगा
सिंधुदुर्ग : दक्षिण कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची जत्रा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. यावर्षी जत्रोत्सव…
मालदीवपेक्षा कोकणच सर्वांगसुंदर, देवेंद्र फडणवीसांच्या पोस्टची चर्चा
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई/म. टा. वृत्तसेवा, रत्नागिरी: ‘हे मालदीव नाही! महाराष्ट्राला लाभलेले आपले सुंदर कोकण आहे!’, अशी सचित्र पोस्ट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’वर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…
सख्ख्या भावांनी धबधब्यात उडी मारली, पाण्याच्या वेगवान प्रवाहाने घात केला, दोघांचा करुण अंत
अलिबाग: कोकणात पावसाचा जोर असला तरीही अद्याप परिस्थिती नियंत्रणात आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाप्रमाणे अद्यापतरी मुसळधार पाऊस झालेला नाही. सोमवारी १७ जुलै रोजी दुपारनंतरही मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. पण…