Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठं यश, राज्य सरकारकडून महत्त्वाच्या मागण्या मान्य, पण अंतरवलीतील उपोषणाला ब्रेक नाहीच
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मोठं यश आलं आहे. कारण राज्य सरकारने मराठा समजासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. ओबीसी समजाला ज्या सवलती आहेत त्याच सवलती मराठा समाजालादेखील मिळतील, असा…
Manoj Jarange Patil : मराठ्यांनो घराबाहेर पडा, हे शेवटचं आंदोलन, सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर जरांगे यांचं आवाहन
मनोज जरांगे यांनी उपोषणाला बसू नये यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवली सराटी गावात जावून जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. पण सरकारच्या शिष्टमंडळाला…
Navnath Waghmare : मराठा महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषा, नवनाथ वाघमारेंकडून खेद व्यक्त, माफी मागण्यासाठी ठेवली अट
नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजाच्या महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील मराठा समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे. यावरुन वातावरण तापलं असल्याचं लक्षात आल्यानंतर नवनाथ वाघमारे यांनी खेद व्यक्त केला आहे.…
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम, मुंबईच्या दिशेला जाण्याचे संकेत?
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला. सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर 29 ऑगस्टला आंदोलनाला बसणार, असा इशारा…
Manoj Jarange Patil : 58 लाख कुणबी नोंदी कमी करू नका, अन्यथा रस्ते बंद होतील, जरांगेंचा सरकारला इशारा
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. सरकारचा 58 लाख कुणबी नोंदी कमी करण्याचा प्रयत्न आहे. पण तो प्रयत्न करु नका. अन्यथा रस्ते बंद होतील,…
Jalna Crime : महापालिकेसमोरच तरुणाला संपवलं, परिसरात घबराट, पोलिसांनी चार तासात आरोपींच्या नांग्या ठेचल्या
जालना महापालिकेसमोर एका तरुणाला निर्घृणपणे संपवण्यात आलं. तरुणाची हत्या केल्यानंतर आरोपी परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत होता. पण पोलिसांनी आरोपीच्या नांग्या ठेचल्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जालना : जालना शहर मंगळवारी रात्री…
Jalna News : गोदावरी नदीत 40 प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी बोट बुडाली, मन हेलावणारी घटना
जालन्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. 40 प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी बोट बुडाली आहे. या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर इतर प्रवाशांना वाचवण्यात स्थानिक प्रशासन आणि गावकऱ्यांना यश आलं…
Jalna News : वखरासह बैलजोडी विहिरीत कोसळली, बळीराजाचं काळीज तुटलं, संपूर्ण गाव एकवटलं, सर्जा-राजाचं यशस्वी रेस्क्यू
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली. शेतात काम करत असताना वखरासह बैलजोडी विहिरीत कोसळली. यावेळी बैलजोडीला वाचवण्यासाठी संपूर्ण गाव एकवटले. विशेष म्हणजे आमदार नारायण कुचे हे देखील…
Manoj Jarange Patil : विखे पाटलांनी घेतलेली भेट निष्फळ, मनोज जरांगे उद्या भर उन्हात उपोषणाला बसणार
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसू नये यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज अंतरवली सराटी गावात गेलं. शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचे प्रचंड प्रयत्न केले. पण त्यात त्यांना यश आलं…
’58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, 12 लाख प्रमाणपत्र दिले’, विखे पाटलांकडून Manoj Jarange यांची मनधरणी
जालना : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्यापासून पुन्हा उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे पासून म्हणजेच उद्यापासून भर उन्हात उपोषणाला बसण्याचा…