• Fri. Mar 13th, 2026

    Independence Day

    • Home
    • ‘२०४७च्या संकल्पपूर्तीसाठी नागपूरचे योगदान महत्त्वाचे’; ध्वजारोहणावेळी पालकमंत्र्यांचे आव्हान

    ‘२०४७च्या संकल्पपूर्तीसाठी नागपूरचे योगदान महत्त्वाचे’; ध्वजारोहणावेळी पालकमंत्र्यांचे आव्हान

    Nagpur News: नागपूर जिल्ह्याचे योगदान ‘विकसित भारत २०४७’ च्या संकल्पात मोलाचे ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहणानंतर ते बोलले. विविध शासकीय कार्यालये, न्यायालय, दीक्षाभूमी,…

    नंतर भेट, सांगतो…! ऐकायला येत नसलेल्या कार्यकर्त्याला अजितदादाचे हटके उत्तर, उपस्थितांमध्ये एकच हशा

    Ajit Pawar : बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात आपल्या खास शैलीत कार्यकर्त्याला उत्तर दिले आहे. एका कार्यकर्त्याने केलेल्या टिप्पणीवर त्यांनी मिश्किलपणे प्रतिक्रिया दिली, ज्यामुळे एकच हशा पिकला होता.…

    स्वातंत्र्यदिनानिमित्त कल्याण-डोंबिवलीत चिकन आणि मटण शॉप बंद, जितेंद्र आव्हाड संतापले

    Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: पाचेंद्रकुमार टेंभरे|Maharashtra Times•10 Aug 2025, 1:41 pm स्वातंत्र्यदिनानिमित्त कल्याण-डोंबिवलीत चिकन आणि मटण शॉप बंद१४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून १५ ऑगस्टच्या रात्री १२ वाजेपर्यंत ही बंदी लागू कल्याण…

    इंग्लंडचे पंतप्रधान ते महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना सुनावलं, भुऱ्याचं भाषण व्हायरल

    जालना : प्रजासत्ताक दिनाला एका चिमुकल्याचं भाषण चांगलंच व्हायरल झालं होतं. ते भाषण जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रेवलगावच्या कार्तिक वजीर या चिमुकल्याचं होतं. भाषण व्हायरल झाल्यानंतर त्याला डोळ्यांचा आजार होता…

    देशातील ९५४ पोलीसांना राष्ट्रपती पदके जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ ७६ जणांचाही समावेश

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील ९५४ पोलिसांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सोमवारी राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली. पोलिस दलात केलेले शौर्य, उल्लेखनीय सेवा आणि गुणवत्तापूर्वक कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील…

    You missed