Maharashtra Heat Stroke: सावधान! राज्यात दीड महिन्यात उष्माघाताचे 17 रुग्ण; पारा आणखी वाढण्याची शक्यता
Maharashtra Heat Stroke: महाराष्ट्रात एक मार्च ते १५ एप्रिलदरम्यान उष्माघाताच्या १७ रुग्णांची नोंद झाली आहे. कोणत्या जिल्ह्यात धोका अधिक? कशी घ्यावी काळजी? दीड महिन्यात उष्माघाताचे १७ रुग्ण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.…
महाराष्ट्राला उष्माघाताच्या ‘झळा’, पंधरा दिवसांत १३ रुग्णांची नोंद, लक्षणं काय? कशी काळजी घ्यावी?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरातील तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना उष्माघाताचा (डिहायड्रेशन) सामना करावा लागत आहे. थंड हवेतून अचानक उन्हात गेल्यामुळे या काळात विषाणूजन्य आजार वाढण्याचा धोका असतो. ‘डिहायड्रेशन’च्या त्रासामुळे…