• Fri. Jun 19th, 2026

    caste wise census in maharashtra

    • Home
    • राज्यात जनगणनेला धक्का; खासगी विनाअनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम देण्यास मनाई

    राज्यात जनगणनेला धक्का; खासगी विनाअनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम देण्यास मनाई

    मुंबई : तब्बल दीड दशकानंतर होत असलेल्या भारतीय जनगणनेच्या प्रक्रियेचे काम खासगी विनाअनुदानित व खासगी विनाअनुदानित अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्याच्या प्रशासनांच्या आदेशांना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती…

    Census In Maharashtra: दीड लाख अंगणवाडी सेविकांचा जनगणनेच्या कामास नकार; अतिरिक्त कामाचे ओझे न लादण्याची सरकारला विनंती

    Census In Maharashtra: काही जिल्ह्यांमध्ये जनगणनेच्या कामासाठी अंगणवाडी सेविकांकडे यासंदर्भात सातत्याने विचारणा होत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जनगणना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : शिक्षण, आरोग्य आणि पोषण या कामांचा भार…

    Bhandara Census Protest: जनगणनेला गावकऱ्यांचा विरोध; ओबीसींचा कॉलम नसल्याने खापा गावात बहिष्कार, आल्यापावली परतले कर्मचारी

    Bhandara Census Protest: देशात आणि राज्यात ओबीसी समाजाची लोकसंख्या मोठी असतानाही त्यांना हक्काच्या अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे. bhandara census protest(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, भंडारा: जिल्ह्यात शनिवारपासून अधिकृतपणे…

    Census In Maharashtra: घरच्यांना घेऊन जा जनगणनेला! प्रशासनातील अधिकाऱ्यांचे उफराटे सल्ले, शिक्षिकांना घरोघरी एकटे फिरण्याची भीती

    Census In Maharashtra: जनगणनेसाठी प्रत्येक कुटुंबाशी सविस्तर बोलावे लागत असल्याने प्रत्येक घरी जास्त वेळ थांबावे लागणार आहे. अशावेळी केवळ एका शिक्षिकेने तेथे जाणे हे धोकादायक असल्याची भावना शिक्षिकांनी व्यक्त केली…

    Census In Maharashtra: आजपासून राज्यात जनगणना; दोन टप्प्यांत होणार प्रक्रिया, प्रथमच नागरिकांना ‘स्व-गणना’ करण्याचा पर्याय

    Census In Maharashtra: स्व-गणना पूर्ण केल्यानंतर संबंधित नागरिकांना ‘एसई’ क्रमांक दिला जाणार आहे. एकूण १६ भाषांमध्ये स्व-गणनेतील प्रश्न उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जनगणना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : सन २०११नंतर…

    ग्रामपंचायतीचा धाडसी निर्णय; बिहारनंतर महाराष्ट्रातील ‘या’ गावात होणार जातनिहाय जनगणना

    अहमदनगर: बिहारमध्ये जातनिहार जनगणना झाल्यानंतर त्याची देशभर चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही तशी मागणी होत आहे. मात्र केंद्र आणि अन्य सरकार यावर सावध भूमिका घेत आहेत. या पार्श्वभूमीवर नगर…

    You missed