• Thu. Apr 24th, 2025 2:26:16 AM

    शेतकरी

    • Home
    • आता महाजन साहेब पुढे अन् आम्ही मागे पळतोय; जळगावच्या शेतकऱ्यांची सरकारवर आगपाखड

    आता महाजन साहेब पुढे अन् आम्ही मागे पळतोय; जळगावच्या शेतकऱ्यांची सरकारवर आगपाखड

    निवडणुकीपूर्वी कर्जमाफी देण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं.मात्र आता कर्जमाफी होणार नसल्याचं अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितलं.शेतकऱ्यांनी सरकारने आम्हाला फसवलं अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.हे लबाडांचे सरकार आहे असंही शेतकरी यावेळी म्हणाले.सरकारला…

    ‘किडन्या घ्या अन् आम्हाला कर्जमुक्त करा’, पीककर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यानं अवयव विक्रीला काढले

    वाशिमच्या अडोळी येथील सतीश इढोळे या शेतकऱ्यानं पिककर्ज भरण्यासाठी पैसे नसल्यानं स्वतः सह पत्नी आणि मुलांची किडनी तसेच इतर शरीराचे अवयव विकायला काढले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम वाशिम: वाशिमच्या (Washim) अडोळी…

    शेतकऱ्यांनो, पीक कर्जाचे पैसे भरा! अजित पवारांनी डेडलाईन सांगितली; भलीमोठी यादीच वाचली

    Ajit Pawar: सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे पैसे ३१ तारखेच्या आत भरा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून केले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. Lipi – दीपक पडकर…

    शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक; बैठकीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना गावातून पिटाळून लावलं

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2025, 8:16 pm शक्तिपीठ महामार्ग नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील काही गावातून जात आहे. आज उमरी गावात अचानक मंडळ अधिकारी, तलाठी आणि काही इतर कर्मचारी आले. शक्तिपीठ…

    पैसे किती दिवस टिकणार, आम्हाला अवैध धंदे करावे लागतील; शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jan 2025, 4:04 pm सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा धरणे आंदोलन सुरू आहे.सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्ग जात आहे.या शक्तीपीठ महामार्गला विरोध करण्यासाठी बार्शी…

    पारंपरिक शेतीला फाटा, एक एकरात पेरू उत्पन्न, एसी मेकॅनिक असलेला शेतकरी मालामाल

    Produced byविश्रांती शिंदे | Contributed byनिलेश पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Dec 2024, 6:53 pm जळगाव जिल्हा म्हटलं की डोळ्यासमोर येतात ती दोन पीकं म्हणजे केळी आणि कापूस… पण सध्या…

    फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावाने शेतकरी चिंतेत, चंद्रपुरात बरसला रिपरीप पाऊस; कापूस, तूर पिक संकटात

    Authored byमानसी देवकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2024, 12:21 pm फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावाने राज्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यात चंद्रपूर जिल्ह्यात काल शनिवारपासून ढगाळ वातावरण असून काही भागात रिपरीप…

    कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले मोठे आवाहन, पेरण्या कधी कराव्यात हे नेमके सांगितले

    जळगाव : यंदा एल-नीनोच्या प्रभावामुळे मोसमी पावसावर विपरित परिणाम होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. पेरणी योग्य आणि १०० मिलीमीटर पाऊस झाल्यावरच जळगाव…

    भेंडवळची भविष्यवाणी जाहीर, महाराष्ट्रात पाऊसपाणी कसं राहणार, शेतीमध्ये पीक कसं येणार?

    बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील ‘घटमांडणी’तून वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस, अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था व राजकीय घडामोडीचे भाकीत केले जाते. गेल्या ३५० वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला ही परंपरा जोपासली जाते, असा दावा…

    शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नं होत नाहीत, आता काढणार वरात मोर्चा; स्वाभिमानीची मोठी मागणी

    सांगली :शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत, ही आता एक सामाजिक समस्या बनली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलाबरोबर लग्न करणाऱ्या मुलीच्या नावावर राज्य सरकारने दहा लाख रुपये आणि मुलीच्या वडिलांच्या नावावर पाच…

    You missed