• Sat. Mar 7th, 2026

    शेतकरी

    • Home
    • ५०० रुपये घेऊन मतदान करु नका; तरुणीचं आवाहन, ठाकरेंच्या दौऱ्याने दिलासा, शेतकऱ्यांवर संताप!

    ५०० रुपये घेऊन मतदान करु नका; तरुणीचं आवाहन, ठाकरेंच्या दौऱ्याने दिलासा, शेतकऱ्यांवर संताप!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Nov 2025, 7:04 pm Follow माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी लातूर येथील शिवानी भुसनी गावात शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांनी…

    फुकट मागत नाही हो अजितदादा… हमीभाव द्या, म्हणजे मागायची वेळच येणार नाही; प्रहारचा निषेध!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Nov 2025, 3:53 pm Follow चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांवर एक विधान केलं होतं. सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं असं विधान त्यांनी केलं…

    उद्धव ठाकरेंचा ‘दगाबाज रे’ संवाद दौरा, अंबादास दानवेंची महायुती सरकारवर टीका!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Nov 2025, 7:33 pm Follow राज्य सरकारने ३२ हजार कोटींचे पॅकेज अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केले. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मात्र ४ हजार, ५ हजार रुपये मिळाले आहेत. त्यामुळे…

    बेकायदेशीर सुरु असलेले कारखाने कायदा हातात घेऊन बंद पाडू, राजू शेट्टीचं सरकारला आवाहन!

    कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दराचा तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून बैठकसाखर कारखानदार, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचे नियोजन पण काही साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित नसल्यामुळे राजू शेट्टींची नाराजी या बैठकीनंतर राजू शेट्टींची आक्रमक…

    बँकांना सांगा एकही रुपया घेणार नाही, अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांचा संताप, सरकारला सुनावलं!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Nov 2025, 12:00 pm Follow ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यात अतिवृष्टी झाली.यानंतर सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी 2 हजार 215 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी जाहीर केले. सप्टेंबर महिन्यासाठी 31 हजार 628…

    आंदोलनाला जरांगेंचा पाठींबा मिळाला त्यामुळे सरकारला घाबरलं अन् चर्चेला बोलावलं : विजयकुमार घाडगे

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Nov 2025, 4:39 pm Follow येत्या ३० जून २०२६ पूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेऊ अशी हमी देत….राज्य सरकारने कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती गठीत केली आहे. त्याबाबतचा जीआर ही…

    लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही… कर्जमाफीवरुन सोलापुरातील शेतकरी गरजले!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Nov 2025, 5:53 pm Follow बच्चू कडूंनी केलेल्या आंदोलनानंतर राज्यभरातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. या आंदोलनानंतर सरकारने उच्चाधिकार समिती स्थापन करून शेतकऱ्यांना…कर्जमाफी देणार असा शब्द दिला आहे. यावरुन…

    सरकारचं टेन्शन वाढवणारी मोठी बातमी, बच्चू कडूंच्या आंदोलनात आता मनोज जरांगेंची एन्ट्री, मुख्यमंत्री उद्या कर्जमाफीचा निर्णय घेणार?

    बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील शेतकरी आंदोलनामुळे राज्य सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसह अनेक मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात आता मनोज जरांगे पाटील…

    परभणीत आक्रमक शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल, जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली, नेमकं काय घडलं?

    परभणीत एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडल्याचं समोर आलं आहे. या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या शेतकऱ्याने पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धनाजी चव्हाण, परभणी : अतिवृष्टीनंतर राज्य सरकारने 31…

    ‘लोकांच्या शिव्या ऐकणं हाच आम्हा पुढाऱ्यांचा धंदा!’; शिंदेंच्या मंत्र्याचं दुष्काळावरचं विधान चर्चेत

    Gulabrao Patil: राज्यात मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्ये थांबताना दिसत नाहीत. आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दुष्काळावरून केलेल्या वक्तव्याने पुन्हा वाद निर्माण केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) राज्यात सत्तेत असणाऱ्या मंत्र्यांची…

    You missed