• Fri. Mar 6th, 2026
    बँकांना सांगा एकही रुपया घेणार नाही, अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांचा संताप, सरकारला सुनावलं!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यात अतिवृष्टी झाली.यानंतर सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी 2 हजार 215 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी जाहीर केले. सप्टेंबर महिन्यासाठी 31 हजार 628 कोटी रुपयांचा भरीव निधी जाहीर केला.मात्र शेतकऱ्यांना यापैकी ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून…हेक्टरी साडेआठ हजार रुपये जाहीर करण्यात आले. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर….पैसेही जमा झाले. मात्र लातूर जिल्ह्यातील जवळपास 40 टक्के शेतकरी अजूनही…अनुदानापासून वंचित असल्याचे समोर येथे आहे.. शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात….लवकर मदत टाकावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरताना दिसत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed