Maharshtra Farmers : महाराष्ट्र सरकारकडून दिल्लीतून शेतकऱ्यांसाठी गोड बातमी, 10 दिवसांत मोठा निर्णय होणार असल्याचे फडणवीसांचे संकेत
महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ दिल्लीत केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यासाठी गेलं आहे. दिल्लीत केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अत्यंत महत्त्वाची आणि हाय व्होल्टेज बैठक पार पडली आहे. या बैठकीत महाराष्ट्र सरकारने काय साध्य केलं…
IAS Transfer : महाराष्ट्रात प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल, राज्यातील 11 बड्या IAS अधिकाऱ्यांची बदली
राज्यात प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. सात दिवसांपूर्वीच राज्यातील काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतरही राज्य सरकारने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावलेला बघायला मिळतोय. राज्य सरकारकडून…
Maharashtra Cabinet Decisions : साकळाई योजनेला 1,234 कोटी, दिव्यांगांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सिंचनासाठी 1234 कोटींची तरतूद, 54 नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्राधिकरण आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ६ मोठे…
Raigad Fort : शिवजयंतीलाच रायगडाची अशी अवस्था, शिवरायांच्या समाधीजवळील तुटलेले बॅरिकेट्स कापडी चिंध्यांनी बांधले; प्रशासनावर टीकेची झोड
Shiv Jayanti 2026 : शिवजयंतीच्या दिवशी रायगड किल्ल्यावर प्रशासनाचा धक्कादायक निष्काळजीपणा पाहायला मिळाल आहे. महाराजांच्या समाधी परिसरातील तुटलेले बॅरिकेट चक्क कापडी चिंध्यांनी बांधल्याने शिवभक्तांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. रायगडावर समाधीजवळील…
MSRTC ST Bus : एसटीचा प्रवास आता अधिक सुरक्षित, मद्यपी चालक-वाहकांवर टाच; नवी नियमावली पाहून अख्खं एसटी महामंडळ कामाला लागलं
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना मद्यपानास आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी कठोर उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आगारात कामावर हजर होणाऱ्या…
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा संसदेत तापला, सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, अखेर केंद्रीय कृषीमंत्री म्हणाले….
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून केंद्राची मदत कधी मिळणार हा प्रश्न अजून अनुत्तरीतच आहे. एनडीआरएफ नियमांनुसार केंद्राची मदत मिळण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्तावच पाठवला की नाही, यावरुन गोंधळ पाहायला…
वांद्रे किल्ल्यावर दारु पार्टीचं आयोजन, ‘संयोजक कोण तर ‘महाराष्ट्र पर्यटन’ विभाग?’ ठाकरे सेनेचा सवाल, पाहा धक्कादायक व्हिडिओ
Bandra fort alcohol party: मुंबईतील वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने व्हिडिओ शेअर करत राज्य सरकारवर टीका केली आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ल्यांवर अशा पार्ट्या…
Pune News: आरोपांच्या पार्श्वभूमीवर मोहोळ थेट जैन बोर्डिंगमध्ये, बाहेर पडताच जैन बांधवांकडून घेराव, नेमकं काय घडलं?
Jain Boarding, Murlidhar Mohol: आज पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ थेट जैन बोर्डिंगमध्ये दाखल झाले होते. यावेळी ते नेमकं काय बोलले आणि काय घडलं आहे. ते जाणून घेऊयात. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गेले…
राज्य सरकारचा मोठा निर्णय, भ्रष्टाचाराचा आरोप, अखेर शनी शिंगणापूरमधील शनैश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त
राज्य सरकारने शनि शिंगणापूरमधील शनैश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आज शासन निर्णय देखील निघाला आहे. आता नवे विश्वस्त मंडळ नियुक्त केले जाणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
मुंबईतील चार नद्या मेल्या, आता पाचवी नदी मरायला आली..मिठी नदीच्या प्रदूषणावरुन राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Gudipadwa Melava Speech : शिवतिर्थावर राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी गंगा नदी, मुंबईतील मिठी नदीचं प्रदूषण याकडे लक्ष वेधलं. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई :…