मुंब्रा-कळव्यातील पाणी समस्येवर जितेंद्र आव्हाड आक्रमक,दसऱ्यापर्यंतची मुदत, अधिकार्यांना धरले धारेवर!
Maharashtra Times•24 Sep 2025, 5:49 pm #thane #kalwa #jitendraawhad #watercrisis #maharashtratimes ठाण्यातील मुंब्रा-कळव्यातील पाणी तुटवड्यावरुन नागरिक संतप्त झाले आहेत.ठाणे पालिका मुख्यालयातील पाणीपुरवठा विभागात नागरिकांचा ठिय्यायावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले,…
Chhatrapati Sambhajinagar : भर उन्हात पाणीबाणी, शहरात पाणीपुरवठा ठप्प नागरिकांचे हाल
जलवाहिनीच्या तांत्रिक अडचणींमुळे शहरात आठ-दहा दिवस पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. अनेक वस्त्यांमध्ये टँकरवाऱ्या वाढल्या आहेत. नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाच्या शटडाउननंतरही परिस्थिती सुधारण्याची चिन्हे नाहीत. उन्हाळा सुरू होताच दरवर्षी अशीच…
उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाईच्या झळा, मराठवाड्यात पाण्याचे टँकर साडेचारशे पार
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीपासूनच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे, उन्हाचा पारा जसा जसा वाढत चालला आहे, तसा पाणीटंचाईचे चकटेही अधिक जाणवत आहेत. त्यामुळे तहानलेल्या…
नाशिक जिल्ह्यात जूनमध्ये अवघा १५ टक्के पाऊस; पावसाअभावी टंचाईचे दाटले ढग
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीच्या अवघा १५ टक्के पाऊस झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ५५ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह जिल्हावासीयांत चिंता व्यक्त…
पिंपरीवर पाणीकपातीची टांगती तलवार; पवना धरणातील पाणीसाठा तळाला
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या मावळ तालुक्यातील पवना धरणातील पाणीसाठा २०.४० टक्क्यांवर आला आहे. हे पाणी जुलैअखेरपर्यंत पुरणार असून, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन करण्यात…
ठाण्यात वीकेंडला ‘तोंडचं पाणी’ पळणार, २४ तासांसाठी पुरवठा बंद, कोणत्या भागांना फटका?
कल्पेश गोरडे, ठाणे: मे महिन्यात सर्वत्र पाणी टंचाई भासू लागते. येत्या शुक्रवारी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील काही भागात पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. ठाण्यातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा, कोलशेत तसेच…