• Mon. Mar 9th, 2026

    मुंब्रा-कळव्यातील पाणी समस्येवर जितेंद्र आव्हाड आक्रमक,दसऱ्यापर्यंतची मुदत, अधिकार्‍यांना धरले धारेवर!

    मुंब्रा-कळव्यातील पाणी समस्येवर जितेंद्र आव्हाड आक्रमक,दसऱ्यापर्यंतची मुदत, अधिकार्‍यांना धरले धारेवर!

    Maharashtra Times

    #thane #kalwa #jitendraawhad #watercrisis #maharashtratimes ठाण्यातील मुंब्रा-कळव्यातील पाणी तुटवड्यावरुन नागरिक संतप्त झाले आहेत.ठाणे पालिका मुख्यालयातील पाणीपुरवठा विभागात नागरिकांचा ठिय्यायावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले, त्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले.दसऱ्यापर्यंत मुदत देत आहोत नाहीतर सोडणार नाही असा आव्हाडांनी इशारा दिला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed