Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पुढच्या पाच दिवसांत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार? वाचा A टू Z, हवामान विभागाचा इत्थंभूत अंदाज
महाराष्ट्रात पुढच्या पाच दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मुळधार पावसाची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग हा ताशी 40 ते 50 किमी असा असणार आहे. यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं…
Maharashtra Rain : ही वादळापूर्वीची शांतता, महाराष्ट्रात पुन्हा आक्राळविक्राळ पावसाची शक्यता, पंजाबराव डख यांचा अंदाज
महाराष्ट्रात पुढचे काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. पुढचे काही दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. असं असलं तरी 21 जुलैनंतर वातावरणात मोठा बदल होणार आहे आणि मुसळधार पावसाची…
Maharashtra Rain : मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, महाराष्ट्रासाठी पुढचे 5 दिवस महत्त्वाचे, संपूर्ण 36 जिल्ह्यांची A टू Z माहिती
मुंबईत मान्सून दाखल झाला आहे. शहरात आज दुपारी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. यानंतर आता मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. केवळ मुंबईच नाही तर राज्यभरात सर्वदूर…
Weather Forecast : काल धुळीच्या वादळाने धुमाकूळ, आज 15 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट, कोणकोणत्या ठिकाणी पाऊस पडणार?
राज्यात आज 15 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे…
Maharashtra Rain : सांगली जिल्ह्याला 3 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट, 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, IMD कडून वॉर्निंग जारी
हवामान विभागाकडून सांगली जिल्ह्याला तीन तासांसाठी पवासाचा रेड अलर्ट देण्यात आल्याची माहिती आहे. या काळात सांगलीतील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात…
मुंबईतील सिद्धिविनायक गणपती ट्रस्टकडून माणुसकीचं दर्शन, पूरग्रस्तांना तब्बल 10 कोटींची मदत
मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून माणुसकीचं दर्शन बघायला मिळत आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून राज्यातील पूरग्रस्तांना तब्बल 10 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्यातील अनेक…
ठाण्यात आधीच पाणीबाणी, आता दूषित पाणी; नदी पात्रात गाळ आल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Sept 2025, 3:01 pm Water Crisis in Thane: ठाण्यात नवरात्रोत्सवात पाणीटंचाई होतीच, त्यात अतिवृष्टीमुळे दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. भातसा धरण क्षेत्रातून आलेल्या गाळामुळे पिसे पंपिंग स्टेशनवर…
Maharashtra Rain : महाराष्ट्रावर मोठं आसमानी संकट, मुंबई-ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात, 24 तास महत्त्वाचे
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे जिल्ह्यांमध्ये तर विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्रावर…
‘सत्ता, संपत्ती वाहून गेली, जीव वाचवा… करमाळ्यात आक्रोश’, गावकऱ्याचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO
सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील एका पूरग्रस्त नागरिकाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सीना नदीला पूर आल्याने संपूर्ण गाव उंचावर असलेल्या मंदिरात आले आहेत. या मंदिराच्या चहूबाजूने पुराचं पाणी वेढलेलं बघायला मिळत…
कोल्हापूरच्या पंचगंगेने गाठली धोका पातळी, अनेक भागात पूरस्थिती निर्माण!
राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात गेले चार दिवस पावसाचं थैमान सुरू आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीने आज दुपारी धोका पातळी गाठली असून…प्रशासकीय यंत्रणा पूर परिस्थिती निर्माण झाल्यास कोणत्याही आपत्तीचा…सामना करण्यासाठी सज्ज आहे. गुरुवारी…