• Sat. Sep 21st, 2024

दुष्काळ

  • Home
  • राज्यात ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर, पुण्यातील ५ तालुक्यांचा समावेश, मदतीसाठी केंद्राला विनंती

राज्यात ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर, पुण्यातील ५ तालुक्यांचा समावेश, मदतीसाठी केंद्राला विनंती

म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कमी पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन, या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.…

नाशकात ३० टक्के पिकांचा पाचोळा; ‘या’ तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया, शेतकरी हतबल

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: पावसाच्या महिनाभराच्या उघडिपीमुळे जिल्ह्यातील प्रमुख पिकांच्या ६,२५,७३०.७९ हेक्टर पेरणीपैकी नांदगाव, नाशिक, इगतपुरी, सिन्नर आणि चांदवड या पाच तालुक्यांतील तब्बल २९.७९ टक्के म्हणजेच १,८६,४०८.३५ हेक्टर क्षेत्रावरील पेरणी…

पावसाने महाराष्ट्राच्या तोंडचे पाणी पळवले; यंदा पाणीसाठ्यात मोठी घट, या जिल्ह्यात परिस्थिती बिकट

म. टा. प्रतिनिधी, पुणे: ऑगस्टअखेर मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची अपेक्षा असताना पावसाने राज्यात पाठ फिरविली आहे. त्यामुळे राज्यातील धरणांमध्ये मंगळवारपर्यंत ६४.७० टक्के पाणीसाठा असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत अंदाजे १९.१९…

You missed