Bacchu Kadu: मोदी सरकार फक्त ग्राहकांचा विचार करतं, शेतकऱ्यांचा नाही, कांदा प्रश्नावरुन बच्चू कडूंचा हल्लाबोल
पिंपरी: केंद्र सरकार केवळ सत्ता टिकवण्याचा विचार करत आहे. सरकार नामर्दासारखे वागत आहे. केवळ सत्तेसाठी ग्राहकाचा, खाणाऱ्याचा विचार केला जातो. मग पिकवणाऱ्या विचार का केला जात नाही. सरकारने ही नालायक…