• Sat. Sep 21st, 2024

अवकाळी पाऊस शेतकरी नुकसान

  • Home
  • अवकाळीचा नाशिकला तडाखा, दोनशे गावांतील २१ हजार ४८२ शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला

अवकाळीचा नाशिकला तडाखा, दोनशे गावांतील २१ हजार ४८२ शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : नाशिक विभागातील नाशिकसह जळगाव आणि धुळे या तीन जिल्ह्यांतील अनेक गावांना सलग दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचा तडाखा बसला. विभागातील २२२ गावांमधील १९ हजार…

कापूसदरात दोन हजारांची घट; अवकाळी पावसात भिजल्याने सीसीआयकडून खरेदीस नकार

यवतमाळ : कापसाचे दर १४ हजार रुपये प्रती क्विंटलवरून सात हजारांवर आले. अवकाळी पावसात भिजल्यानंतर हाच कापूस आता पाच-साडेपाच हजार रुपये क्विंटलने व्यापारी खरेदी करीत आहेत. पणन महासंघाची केंद्रे अजूनही…

पंचनामे, नियम, अटी बाजूला ठेवा, शेतकऱ्याला लगोलग मदत जाहीर करा : नाना पटोले

मुंबई : राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे खूपच नुकसान केले आहे. राज्यातील जवळपास एक लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याची आजची स्थिती पाहता…

You missed