• Mon. Mar 9th, 2026

    अवकाळी पाऊस शेतकरी नुकसान

    • Home
    • आठ हजार हेक्टरवर पाणी! विभागात नाशिकला सर्वाधिक तडाखा; २८ हजार शेतकऱ्यांचा घास हिरावला

    आठ हजार हेक्टरवर पाणी! विभागात नाशिकला सर्वाधिक तडाखा; २८ हजार शेतकऱ्यांचा घास हिरावला

    Nashik Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा आणि वादळाचा विभागात सर्वात जास्त तडाखा नाशिक जिल्ह्याला बसला असून, या जिल्ह्यात आतापर्यंत ५८२ गावांतील १४ हजार २८२ शेतकऱ्यांच्या १७ हजार ९२४ हेक्टरवरील विविध पिकांचे…

    शेतकऱ्यांच्या आशेवर ‘पाणी’; जळगावसह येवल्यात पुन्हा ‘अवकाळी’चा मारा, निफाडमध्ये गारपीट

    Unseasonal Rain Crop Loss: द्राक्ष हंगामाच्या शेवटी आणखी थोडा अपेक्षित दर मिळण्याची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवरच ‘पाणी’ फेरले. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले हायलाइट्स: द्राक्ष, कांदा, गहू पिकांचे…

    अवकाळीचा नाशिकला तडाखा, दोनशे गावांतील २१ हजार ४८२ शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला

    म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : नाशिक विभागातील नाशिकसह जळगाव आणि धुळे या तीन जिल्ह्यांतील अनेक गावांना सलग दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचा तडाखा बसला. विभागातील २२२ गावांमधील १९ हजार…

    कापूसदरात दोन हजारांची घट; अवकाळी पावसात भिजल्याने सीसीआयकडून खरेदीस नकार

    यवतमाळ : कापसाचे दर १४ हजार रुपये प्रती क्विंटलवरून सात हजारांवर आले. अवकाळी पावसात भिजल्यानंतर हाच कापूस आता पाच-साडेपाच हजार रुपये क्विंटलने व्यापारी खरेदी करीत आहेत. पणन महासंघाची केंद्रे अजूनही…

    पंचनामे, नियम, अटी बाजूला ठेवा, शेतकऱ्याला लगोलग मदत जाहीर करा : नाना पटोले

    मुंबई : राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे खूपच नुकसान केले आहे. राज्यातील जवळपास एक लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याची आजची स्थिती पाहता…