पिके मातीमोल! राज्यात अवकाळीने 2 लाख हेक्टरवरील पिकांना फटका; 29 जिल्ह्यांत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
Maharashtra Unseasonal Rain Loss: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचेही प्रचंड हाल झाले आहेत. अवकाळीचा फटका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या…
Buldhana Unseasonal Rain: अवकाळीने रब्बी मातीमोल! बुलढाण्यातील 201 गावांना फटका; 3802 हेक्टरवरील पिकांची मोठी हानी
म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा/अमरावती: विदर्भातील अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवस अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील उत्पन्नाचे स्वप्न मातीमोल झाले आहे. एकट्या बुलढाणा जिल्ह्यातील २०१ गावांतील ३ हजार…
आठ हजार हेक्टरवर पाणी! विभागात नाशिकला सर्वाधिक तडाखा; २८ हजार शेतकऱ्यांचा घास हिरावला
Nashik Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा आणि वादळाचा विभागात सर्वात जास्त तडाखा नाशिक जिल्ह्याला बसला असून, या जिल्ह्यात आतापर्यंत ५८२ गावांतील १४ हजार २८२ शेतकऱ्यांच्या १७ हजार ९२४ हेक्टरवरील विविध पिकांचे…
शेतकऱ्यांच्या आशेवर ‘पाणी’; जळगावसह येवल्यात पुन्हा ‘अवकाळी’चा मारा, निफाडमध्ये गारपीट
Unseasonal Rain Crop Loss: द्राक्ष हंगामाच्या शेवटी आणखी थोडा अपेक्षित दर मिळण्याची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवरच ‘पाणी’ फेरले. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले हायलाइट्स: द्राक्ष, कांदा, गहू पिकांचे…
अवकाळीचा नाशिकला तडाखा, दोनशे गावांतील २१ हजार ४८२ शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : नाशिक विभागातील नाशिकसह जळगाव आणि धुळे या तीन जिल्ह्यांतील अनेक गावांना सलग दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचा तडाखा बसला. विभागातील २२२ गावांमधील १९ हजार…
कापूसदरात दोन हजारांची घट; अवकाळी पावसात भिजल्याने सीसीआयकडून खरेदीस नकार
यवतमाळ : कापसाचे दर १४ हजार रुपये प्रती क्विंटलवरून सात हजारांवर आले. अवकाळी पावसात भिजल्यानंतर हाच कापूस आता पाच-साडेपाच हजार रुपये क्विंटलने व्यापारी खरेदी करीत आहेत. पणन महासंघाची केंद्रे अजूनही…
पंचनामे, नियम, अटी बाजूला ठेवा, शेतकऱ्याला लगोलग मदत जाहीर करा : नाना पटोले
मुंबई : राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे खूपच नुकसान केले आहे. राज्यातील जवळपास एक लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याची आजची स्थिती पाहता…