ट्रॅक्टरचा एसटीला कट, 50 प्रवाशांनी भरलेली बस अचानक घसरली; अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला
पाचोरा आगारातून वडगावकडे निघालेली बस विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रॅक्टरने कट मारल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात घसरली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बस चालकाच्या हाताला किरकोळ इजा झाली. (फोटो–…
मुंबई- गोवा हायवेवर बर्निंग बसचा थरार, चालकाच्या प्रसंगावधानामुळे गाढ झोपेतील प्रवासी बालंबाल बचावले
रायगड : मुंबई गोवा महामार्गावर चालत्या लक्झरी बसने अचानक पेट घेतला पण सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. सगळे प्रवासी गाढ झोपेत असताना चालत्या बसने पेट घेतला मात्र हा सगळा प्रकार…
रात्रीच्या अंधारात गाईची शिकार, पण बिबट्याच ठरला ‘सावज’, रस्ता ओलांडताना अनर्थ, काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: मध्यरात्री पाणी व सावजाच्या शोधात असताना बिबट्याची नजर एका गायीवर पडली आणि त्याने तिच्यावर हल्ला करून शिकारीचा प्रयत्न केला. अतिरिक्तस्त्रावामुळे गाय मृत झाल्यावर तिला घेऊन जाण्याच्या…
मनमाड-येवला राज्यमहामार्गावर भीषण अपघात, ट्रक आणि कारची जोरदार धडक, पाच तरुणांचा जागीच अंत
नाशिक : मनमाड-येवला राज्यमार्गावर भीषण अपघात झाला आहे. कंटेनर आणि स्विफ्ट कारची समोरा – समोर धडक झाल्याने या अपघातात पाच जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामुळे…
नारळ काढण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत सदस्यासोबत अनर्थ, झाडावरुन पडल्याने करुण अंत, परिसरात हळहळ
रत्नागिरी : उंचावरील नारळ काढण्याचे काम तसे सोपे नसते. नारळ काढण्यासाठी अलीकडे विविध प्रकारची यंत्रेही निघाले आहेत. मात्र, ही यंत्र वापरतानाही काळजी घ्यावी लागते. नारळाच्या उंच झाडावरती चढून नारळ काढत…
रात्रीच्या अंधारात शेतात पाणी देण्यासाठी गेले, परतताना शेतकऱ्यावर काळाचा घाला, कुटुंबीयांचा आक्रोश
जळगाव: घरी दिवाळी साजरी करण्यासाठी मुलं-मुली, पाहुणे आलेले असातानाच एक शेतकऱ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. शेतातील पिकांना पाणी देवून परत येतो म्हणून शेतकरी शेतात गेला, मात्र शेतातून परततांना रस्त्यात दुचाकीचा…
वैतरणा नदीवर पुलाचे बांधकाम, परतताना कामगारांसोबत अनर्थ, बोट बुडाल्याने मोठी दुर्घटना, दोघे बेपत्ता
पालघर: वडोदरा द्रुतगती महामार्ग बांधकाम करणाऱ्या कामगारांना वैतरणा नदी पात्रातून घेऊन परतणारी बोट नदीपात्रात बुडून मोठी दुर्घटना घडली आहे. नदीपात्रात बुडणाऱ्या बोटीतील 22 कामगारांना वाचवण्यात यश आले असून 2 कामगार…
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे गेले, माघारी परतताना काळाचा घाला, हायवेवरील मिडलकटमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू
मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी मिडलकट ठेवण्यात आल्याने अपघात वाढले आहेत. दुचाकी आणि कारची धडक झाल्याने दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
भाऊबीजेसाठी भावाची वाट बघत होती, प्रवासातच तरुणासोबत अनर्थ, बहिणीचा काळीज चिरणारा आक्रोश
जळगाव: मामाच्या गावी गेलेला शिक्षक तरुण भाऊबीज साजरी करण्यासाठी मामाच्या गावावरुन आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेने निघाला. मात्र, रस्त्यातच शिक्षक तरुणावर काळाने झडप घातली. रेल्वेतून पडल्याने शिक्षक तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी…
तरुण दोन दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबियांची सगळीकडे शोधाशोध, प्राचीन विहिरीजवळ जाताच सगळे हादरले, काय घडलं?
चंद्रपूर: चंद्रपूर शहरात अनेक प्राचीन वास्तू आहेत. या वास्तू बघायला दूरवरून पर्यटक येतात.मात्र, अशाच एका प्राचीन विहरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील सोनामाता मंदिराजवळ असलेल्या जुन्या काळातील विहिरीत तरुणाचा…