• Sat. Mar 7th, 2026

    jalgaon

    • Home
    • Jalgaon Accident: जळगावात बस उलटून भीषण अपघात, २४ जण जखमी असल्याची माहिती

    Jalgaon Accident: जळगावात बस उलटून भीषण अपघात, २४ जण जखमी असल्याची माहिती

    जळगाव: खासगी बस उलटून भीषण अपघात घडला आहे. यामध्ये अंदाजे २४ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. जळगाव-धरणगाव महामार्गावर ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. पाळधी…

    अरेरे! भावजींच्या अंत्यविधीला गेलेल्या मेहुण्याचा मृत्यू; दुर्दैवी योगायोगानं सारेच हळहळले

    भावजींच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या मेहुण्यावर काळाने घाला घातला. त्यामुळे दोन कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी योगायोगामुळे दोन गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. जळगाव: भावजींच्या अंत्यविधीसाठी…

    झोक्यातून बाळ पडू नये, आईने काळजीपोटी बांधला रुमाल; फास बसून चिमुकल्याचा करुण अंत

    जळगाव : आपल्या तान्हुन्याला झोक्यात झोपूवन आई कामावर निघून गेली, तो झोक्यातून पडू नये म्हणून त्याला रुमाल बांधला, मात्र हाच रुमाल चिमुकल्याचा काळ ठरला आहे. उठल्यानंतर झोक्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात…

    मनाविरुद्ध लग्न, रेल्वे कर्मचाऱ्याने पत्नीसह आईला संपवलं, दुहेरी हत्याकांडाने भुसावळ हादरलं

    जळगाव: कौटुंबिक कलहातून रेल्वे कर्मचारी तरुणाने पत्नी आणि वृद्ध आईचा खून केला. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. पत्नी व आई झोपेत असताना लोखंडी वस्तूने वार करत…

    Jalgaon Crime: मजुरीवरुन परतली, घरात पाय टाकताच आजीने हंबरडा फोडला, समोर १७ वर्षांची नात…

    जळगाव: तालुक्यातील शिरसोली येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात साडीने गळफास घेतल्याची घटना शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण…

    घरात वाढदिवसाची लगबग, केक कापण्याची तयारी; चप्पल काढताना चिमुकली कोसळली, उठलीच नाही

    घरात वाढदिवसाची तयारी सुरू असताना चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगावात घडली आहे. चिमुरडीच्या अकाली निधनानं कुटुंबियांना जबर मानसिक धक्का बसला आहे. जळगाव: घरात सुरु असलेल्या कूलरमुळे शॉक लागून नऊ…

    लग्न सोहळ्यावरुन परतताच आक्रित, विवाहितेचा मृत्यू, कारण महाराष्ट्राची धाकधूक वाढवणारं

    जळगाव : गेल्या काही दिवसापासून अवकाळीनंतर आता मे महिन्यात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. मे हीटच्य्या तडाख्यात विवाहित महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी अमळनेर शहरातील तांबेपुरा भागात घडली.…

    You missed