राऊतांचा आरोप मुख्यमंत्र्यांवर,उत्तर विखे पाटलांकडून,सचिन वाझेचा उल्लेख करत मातोश्रीकडे बोट
अहमदनगर :यूट्यूबर एल्विश यादव याला सापाच्या विषाची तसेच ड्रग्जची तस्करी केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गणेशोत्सवात याच यादवच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारी निवासस्थानात गणपतीची आरती करण्यात आली…
निकषात बसत असूनही जिल्ह्यातील तालुके दुष्काळापासून वंचित ठेवले,अजित पवार समर्थक आमदार आक्रमक
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश नसल्यानं आमदार निलेश लंके यांनी संताप व्यक्त केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सद्यस्थितीचं मूल्यांकन करावे, अशी भूमिका त्यांनी माडंली आहे.
हक्काच्या पाण्यासाठी शंकरराव गडाख शेतकऱ्यांसह रस्त्यावर, महामार्ग अडवला कारण…
अहमदनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला नाशिकनंतर अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवला आहे. अहमदनगरच्या मुळा धरणातून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात पाणी सोडू नये या मागणीसाठी आंदोलन करण्यात…
ग्रामपंचायतीचा धाडसी निर्णय; बिहारनंतर महाराष्ट्रातील ‘या’ गावात होणार जातनिहाय जनगणना
अहमदनगर: बिहारमध्ये जातनिहार जनगणना झाल्यानंतर त्याची देशभर चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही तशी मागणी होत आहे. मात्र केंद्र आणि अन्य सरकार यावर सावध भूमिका घेत आहेत. या पार्श्वभूमीवर नगर…
आम्ही जातो आमुच्या गावा, मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाचे टोकाचे पाऊल, चिठ्ठी लिहित आयुष्य संपवलं
संगमनेर, अहमदनगर : सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत असून जालन्याच्या आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला राज्यभरातून मराठा समाजाचा पाठिंबा मिळताना दिसतोय. अनेक…
दुष्काळासाठी हिवरेबाजारचे परफेक्ट नियोजन, १६ कोटी लिटर पाणी राखीव ठेवणार, पाण्याचा ताळेबंद सादर
अहमदनगर : यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीची चाहूल लक्षात घेता आदर्श गाव हिवरे बाजारने गावात उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षीची गरज भागवून १६ कोटी लिटर पाणी राखीव…
इमारतीला आग; वडील अडकले, वाचविण्यासाठी मुलाची धडपड, नागरिकांच्या मदतीने बापाला सोडवलंच
Ahmednagar News: अहमदनगरमध्ये आगीत अडकलेल्या व्यक्तीची सुटका करण्यात आली आहे. वडिलांना वाचवण्यासाठी मुलाने धडपड केली आहे. यात नागरिकांनीही सहकार्य केले आहे.
जीवघेणा हल्ला झाला, जखमा ताज्या पण हौसला बुलंद, शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी पुन्हा शाळेत
अहमदनगर : माझ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे माझ्यावर काहीच फरक पडणार नाही. जखमा भरून येत आहेत. उद्यापासून (गुरूवार) मी पुन्हा शाळेत कामावर जाणार आहे. माझे काम सुरूच ठेवणार आहे, असा निर्धार शिक्षणतज्ज्ञ…
आमच्या पोटाचे काय? टपरीचालकांचा प्रश्न, हेरंब कुलकर्णींचे सनसणीत उत्तर,फेसबुक पोस्ट Viral
अहमदनगर : सीताराम सारडा विद्यालयाजवळी पान टपऱ्या हटविल्याच्या कारणातून सामाजिक कार्यकर्ते आणि सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाला. ऑगस्ट महिन्यात कुलकर्णी यांच्या पत्रावरून महापालिकेच्या पथकाने ही पानटपऱ्यांवर कारवाई…
हेरंब कुलकर्णी हल्लाप्रकरणी तिघांना अटक, दोघे फरार, धक्कादायक कारणही आलं समोर
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात कुलकर्णी यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. घटनास्थळाचा एक…