• Fri. Mar 6th, 2026

    Nana Patole

    • Home
    • आरक्षणाच्या वादात महाराष्ट्र जळता ठेवण्याचे पाप भाजप आणि फडणवीसांचं : नाना पटोले

    आरक्षणाच्या वादात महाराष्ट्र जळता ठेवण्याचे पाप भाजप आणि फडणवीसांचं : नाना पटोले

    मुंबई : महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता भीषण आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनता दुष्काळ व महागाईत होरपळून निघाली आहे. महागाई व दुष्काळामुळे शेतकरी, कष्टकरी तसेच महिला व बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत.…

    ठाकरेंना सर्वाधिक जागा, मग नंबर काँग्रेसचा; लोकसभेचा फॉर्म्युला ठरला? पटोले म्हणतात…

    लोकसभेच्या जागावाटपाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले. पाच राज्यांतील विधानसभांच्या निकालानंतर याबाबत पुढील चर्चा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

    हनुमंत पवार यांनी काँग्रेसचं प्रवक्ते पद सोडलं, राजीनामा व्हायरल झाल्या अंतर्गत वाद समोर

    पुणे : शहर काँग्रेस कमिटीमध्ये अंतर्गत गटबाजी काही नवीन नसल्याचं चित्र आहे. काँग्रेसचा विरोध हा विरोधकांवर कमी आणि अंतर्गत होताना जास्त पाहायला मिळतो. आज काँग्रेसच्या शहर कार्यकर्त्यांमध्ये ही असाच वाद…

    पक्षविरोधी सोशल मीडिया पोस्टचा धडाका, २४ तासांची नोटीसही निष्फळ, काँग्रेस नेत्याची हकालपट्टी

    सोलापूर : सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे सचिव राजन कामत यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत अधिकृत माहिती शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कामत हे वारंवार सोशल…

    बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवताय, शाळा बंद कराल तर याद राखा, नाना पटोले गरजले

    मुंबई : कमी पटसंख्येच्या नावाखाली जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या हालचाली मनुवादी भाजपा सरकारने सुरु केल्या आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना घरापासून जवळ शिक्षण उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य…

    जुमलेबाज भाजपाला असा ‘जुमला’ दाखवा की पुन्हा सत्तेत येणार नाही: नाना पटोले

    भंडारा: भारतीय जनता पक्षाने देशातील जनतेला फसवले आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवली व सत्तेत येताच आश्वासनांना हरताळ फासला. यवतमाळमध्ये ‘चाय पे चर्चा’ करताना मोदींनी…

    मोदीसाहेब तुम्हाला वेड्यात काढतात, नानांनी ६ हजारांचं गणित सांगितल्यावर लोकांच्या टाळ्या!

    मुंबई : केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने जनतेची लूट चालवली आहे. भाजपाचे सरकार रोज शेतकऱ्यांना लुटत आहे, विद्यार्थ्यांना लुटत आहे, गरिबांना लुटत आहे, छोट्या व्यापाऱ्यांना लुटत आहे, सर्वांना लुटण्याचे काम…

    महागाईने जगणं मुश्कील झालंय, भाजपमुळे देश धोक्यात, घटना पायदळी, यांना आता जागा दाखविण्याची वेळ – नाना पटोले

    चंद्रपूर –फारूक चव्हाण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा खोटे बोलून सत्तेत आले आहे. सत्तेत येताच मोदी सरकारने घटनामत्क व्यवस्थेची मोडतोड केली. लोकशाही व संविधान धाब्यावर बसवूर मनमानी कारभार सुरु आहे.…

    इंडियाच्या बैठकीपूर्वी महायुतीचं टेन्शन वाढवणारी गोष्ट सांगत अशोक चव्हाण काय म्हणाले?

    मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेचं प्रास्ताविक खासदार संजय राऊत यांनी केलं. या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते नाना पटोले, अशोक चव्हाण,…

    पवारांशिवाय निवडणूक लढण्याच्या प्लॅन बीच्या चर्चा,ठाकरेंच्या खासदारानं फेटाळल्या, म्हणाले..

    MVA News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचा राष्ट्रवादीशिवाय निवडणूक लढण्यासाठी प्लॅन बी सुरु असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. मात्र, विनायक राऊत यांनी त्या फेटाळल्या आहेत.

    You missed