शेतकऱ्याच्या हळदीच्या टेम्पोला आरटीओकडून दंड, कार्यालयापुढं लिलाव करत सदाभाऊ खोत भडकले
सांगली :राज्य सरकारने एकदाचा ठरवावं शेतकऱ्यांनी जगाव की मरावं ? असा संतप्त सवाल माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकार विरोधात उपस्थित केला आहे.सांगलीच्या सावळी येथे आरटीओ विभागाकडून जप्त करण्यात…
बैलगाडा शर्यतीमध्ये बकासूर आणि महीब्या जोडीचा जलवा, मैदान मारलं, मालकाला थार गाडी जिंकून दिली
सांगली: लाखो बैलगाडी शौकिनांच्या उपस्थितीत सांगलीच्या भाळवणी येथे बैलगाडी शर्यतीचा थरार पार पडला. देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीमध्ये पुण्याच्या बकासूर व कराडच्या महीब्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत थार गाडी जिंकली…