• Sat. Sep 21st, 2024

palghar news

  • Home
  • रेल्वे पोलीस मागे लागले, गोळी मारण्याची हुल; चेतन रेल्वे रुळांलगतच्या खारफुटीत शिरला अन्….

रेल्वे पोलीस मागे लागले, गोळी मारण्याची हुल; चेतन रेल्वे रुळांलगतच्या खारफुटीत शिरला अन्….

मुंबई: जयपूर-मुंबई एक्सप्रेस ट्रेनमध्ये सोमवारी पहाटे झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून रेल्वे पोलिसांनी हल्लेखोर कॉन्स्टेबल चेतन सिंह याला ताब्यात घेतले आहे. सध्या…

ट्रेनमध्ये गोळीबाराचा आवाज, दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने प्रवाशांची पळापळ,३० मिनिटांत काय घडलं?

मुंबई: रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) एका जवानाने सोमवारी जयपूर-मुंबई एक्सप्रेस ट्रेनमध्ये केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षकाचाही समावेश आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास ट्रेन पालघर आणि…

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबार, नेमकं काय घडलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक कहाणी

मुंबई: जयपुरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये (१२९५६) सोमवारी पहाटे गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये दोन रेल्वे पोलीस…

Jaipur Mumbai Train Firing: पालघरजवळ एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार, पोलिसासह ४ जणांचा मृत्यू

मुंबई: जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पालघरनजीक चालत्या ट्रेनमध्ये ही गोळीबाराची घटना घडली. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचे…

सेल्फीच्या नादात महिला पडली नदीत; डहाणू पंचायत समिती सभापतींनी थेट घेतली उडी आणि…

पालघर : पावसाळ्यात पर्यटन स्थळ आणि धोकादायक पद्धतीने वाहणाऱ्या नद्याजवळ सेल्फीचा मोह अनेकांना आवरत नाही. सेल्फीचा मोह अनेकांच्या जीवावरही बेतला आहे. डहाणूतील सूर्या नदीवरील वाघाडी येथील भीम बांध येथे ही…

एमआरव्हीसीच्या प्रकल्पाचा विरारकरांना फटका! रेल्वेचे १२ सिग्नल बंद; जाणून घ्या लोकलची स्थिती

पालघर: रेल्वे विकास महामंडळाकडून विरार-डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्पाचे काम विरार स्थानकात सुरू आहे. या कामाचा फटका विरारकरांना आणि विरार ते डहाणू रोड दरम्यान राहणाऱ्या रेल्वे प्रवाशांना बसला आहे. प्रकल्पाच्या कामाकरीता…

मृत्यूनंतर ही यातना संपेनात! नदी किनारी अंत्यसंस्कारासाठी रचली चिता; अग्नी देताच पुराच्या प्रवाहात…

पालघर: चितेवर अंत्यसंस्कारासाठी रचलेला मृतदेह पूराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील आवंढाणी गावात घडली आहे. गावातील पाड्यात स्मशानभूमी नसल्याने उघड्यावर नदी किनारी भर पावसात अंत्यसंस्कारासाठी चिता रचण्यात आली…

मुंबईतील तिघांना धाडस महागात पडलं, वसईतील चिंचोटी धबधब्यात उतरले अन् अनर्थ, जे घडलं ते…

पालघर (वसई) : नायगाव पूर्व येथील चिंचोटी धबधब्याजवळ दोन वेगवेगळ्या घटनेत तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यातील एक तरुण हा विलेपार्ले येथील रहिवासी आहे, तर दोन जण नालासोपारा येथे…

जतीन इमारतीच्या गच्चीवर खेळत होता, कठड्यावर बसण्याची वेळ चुकली, तोल गेल्यानं अनर्थ

पालघर : इमारतीच्या गच्चीवरून खाली पडून १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना भाईंदर परीसरात घडली आहे. जतीन परमार असे या घटनेत मृत्यू झालेल्या तेरा वर्षांच्या मुलाचे नाव असून या…

स्मशानभूमीचं छत उडालं, भर पावसात पत्रे धरुन मृतदेहावर अंत्यसंस्कार

म. टा. वृत्तसेवा, पालघर: स्मशानभूमीतील छताला पत्र्यांचे आच्छादन नसल्याने, येथे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना भर पावसात सरणावर पत्रे धरून आपल्या नातेवाइकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यात समोर…

You missed