मुख्यमंत्रिपदावरुन चिमटे! बावनकुळेंच्या विधानानंतर भाजप-शिवसेनेची परस्परांना उद्देशून टोलेबाजी
Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०३४पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील, असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर २०३४पर्यंतच कशाला ते २०८० पर्यंत त्यांना मुख्यमंत्री राहू द्या, असा चिमटा शिवसेनेकडून काढण्यात…
माणिकराव कोकाटेंचा आज फैसला! धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर दबाव वाढला, काय निर्णय येणार?
Manikrao Kokate: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. त्यांच्या शिक्षेच्या स्थगिती अर्जावर आज, बुधवारी (दि. ५) जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होऊन निकाल दिला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र टाइम्सmanikrao…
गरज सरो वैद्य मरो… लाडक्या बहिणींची मोठी फसवणूक; विजय वडेट्टीवारांची महायुती सरकारवर टीका
Vijay Wadettiwar On Ladki Bahin Yojana: महायुती सरकार लाडक्या बहिणींची संख्या कमी करत आहे. ‘गरज सरो, वैद्य मरो’, अशी फसवणूक राज्यकत्यांनी सुरू केली, असा हल्ला काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार…
मोठी बातमी! संतोष देशमुख हत्येप्रकरणी सरकारकडून एसआयटी स्थापन, घडामोडींना वेग
Santosh Deshmukh Murder Case SIT Appointed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. आता सरकारने महत्वाचं उचलत या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम बीड : बीडमधील मस्साजोग…
कट्टर विरोधक एकाच मंचावर, लोकसभेआधी एकीचं प्रदर्शन, मनसे महायुतीला पाठिंबा देणार?
प्रदीप भणगे, कल्याण : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावे नवी मुंबईत समाविष्ट झाली आहेत. रविवारी रस्त्याच्या भूमिपूजनाकरिता भाजप, शिवसेना आणि मनसेचे बडे नेते एकत्र आले होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री…
तुतारी वाजवून आणि मशाल पेटवून सत्ताधाऱ्यांना राज्यातून हाकलू : विजय वडेट्टीवार
नागपूर : तुतारी वाजवून मशाल पेटवून सत्ताधाऱ्यांना या राज्यातून हाकलून लावायला शरद पवार साहेबांनी तुतारी घेतली असावी. तुतारी शुभ काळात वाजवली जाते तर जेव्हा अन्यायाची परिसिमा होते, तेव्हा ‘पेटवा रे…
न्यायालयात न टिकणारे आरक्षण दिले, मराठा समाजाच्या तोंडाला सरकारने पुन्हा पाने पुसली : विजय वडेट्टीवार
मुंबई : महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण दिले. हे आरक्षण न्यायालयात टिकणारे नाही. त्यामुळे फसव्या सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक…