• Thu. Jun 25th, 2026

    Maharashtra Government

    • Home
    • ‘कोणाचाही बाप आडवा येऊ दे’, मनोज जरांगे पाटील यांनी शड्डू ठोकला

    ‘कोणाचाही बाप आडवा येऊ दे’, मनोज जरांगे पाटील यांनी शड्डू ठोकला

    Manoj Jarange Patil : मराठा नेते मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागण्यांसह विविध मागण्यांसाठी मुंबईवर मोर्चा काढणार आहेत. येत्या 29 ऑगस्टला त्यांचा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार आहे. मनोज जरांगे…

    सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, सोशल मीडिया वापरताना प्रत्येकाला… राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय

    Maharashtra Government New Guidelines Social Media : प्रत्येकजण सोशल मीडियावर आता मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असतो. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकजण सोशल मीडिया वापरत आहे. मात्र आता राज्य सरकारने निर्णय घेतला असून…

    मधाच्या गावांना सरकारकडून निधीचे बळ; राज्यातील १० गावांसाठी पाच कोटी मंजूर

    Madhache Gaav Yojana: राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून ‘मधाचे गाव’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. २०२२ मध्ये महाबळेश्वर येथील मांघर हे राज्यातील पहिले ‘मधाचे गाव’ विकसित करण्यात आले. अनुराग कांबळे,…

    Devendra Fadnavis : महाराष्ट्र सरकारची मोठी कामगिरी, लंडनमधून रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार मिळवली

    Historic Sword of Raghuji Bhosale सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली तलवार परत मिळवण्यात सरकारला यश आले आहे.…

    सर्वात मोठी बातमी! हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला स्थगिती, शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घोषणा

    Minister Dada Bhuse Big Announcement About Hindi Language : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला…

    ‘वित्त विभागात दर महिन्याच्या 5 तारखेला स्वत: जाणार ‘, ST कर्मचाऱ्यांच्या वेतनप्रश्नी सरनाईक आक्रमक

    Pratap Sarnaik on ST Employee Salary – एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या प्रश्नावर परिवहन मंत्री सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेत दर महिन्याच्या ५ तारखेला वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जाणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…

    लाडक्या बहिणीला पैसे आणि दाजी फाशी घेऊन मेला पाहिजे अशी गत कर्जमाफीवरून शेतकरी संतापले

    निवडणूक काळात महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आलं तर कर्जमाफी करू असा आश्वासन दिलं होतं.आता राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी स्वतःच कर्ज…

    ‘किडन्या घ्या अन् आम्हाला कर्जमुक्त करा’, पीककर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यानं अवयव विक्रीला काढले

    वाशिमच्या अडोळी येथील सतीश इढोळे या शेतकऱ्यानं पिककर्ज भरण्यासाठी पैसे नसल्यानं स्वतः सह पत्नी आणि मुलांची किडनी तसेच इतर शरीराचे अवयव विकायला काढले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम वाशिम: वाशिमच्या (Washim) अडोळी…

    ‘आदर्श आदिवासी गावां’ची मुहूर्तमेढ; ‘या’ जिल्ह्यांतील ५९ ग्रामपंचायतींत येणारे गाव-पाडे निवडणार

    १३ जिल्ह्यांतील ५९ तालुक्यातील प्रतितालुका किमान एक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायत अंतर्गत येणारी सर्व गावे व पाडे यांची या योजनेसाठी निवड करण्यात येईल. गावांचा विकास करण्यासाठी पुढील दोन वर्षांपर्यंतचे नियोजन…

    Maharashtra Prerna Geet Puraskar : महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गीताला पुरस्कार जाहीर

    Chhatrapati Sambhaji Maharaj Maharashtra Prerna Geet Puraskar : महाराष्ट्र सरकारकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गीताला छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मंत्री आशिष शेलार यांनी याबाबत…

    You missed