• Sat. Sep 21st, 2024

Maharashtra News

  • Home
  • राष्ट्रवादीकडे महत्त्वाची खाती पण फडणवीसचं हायकमांड, भाजप आमदाराच्या वक्तव्यानं खळबळ

राष्ट्रवादीकडे महत्त्वाची खाती पण फडणवीसचं हायकमांड, भाजप आमदाराच्या वक्तव्यानं खळबळ

सातारा : मंत्रिमंडळ खाते वाटपात अनेक महत्वाची खाती राष्ट्रवादीला गेली असली, तरी कार्यकर्त्यांनी चिंतित होण्याचे कारण नाही. मला मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा आदर आहे. मात्र, सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसच हायकमांड आहेत, असा…

पुण्यात पाऊस कधी सक्रीय होणार, IMD कडून अपडेट, उत्तर भारतात जोरदार बॅटिंग, नवी माहिती समोर

म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहर आणि परिसरात जूनपाठोपाठ जुलैच्या पहिल्या पंधरवड्यातही पावसाची ओढ कायम राहिली आहे. तुरळक स्वरूपाचा पाऊस वगळता शहरात जोराचा पाऊस झालेला नाही. शहरात १५ जुलैपर्यंत होणाऱ्या…

महाराष्ट्रातील मतदार गुन्हेगार उमेदवारांच्या पाठीशी; खून-बलात्कारासारखे गंभीर गुन्हे, आकडेवारी पाहून बसेल धक्का

म. टा. प्रतिनिधी, पुणे: गेल्या वीस वर्षांपासून महाराष्ट्रातील मतदार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि बक्कळ संपत्ती असलेल्या उमेदवारांनाच पसंती देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वीस वर्षांत…

मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर का गेला समोर आलं कारण, शिंदे गटातील आमदारांच्या पदरी निराशा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मंत्र्यांच्या खात्यांचे फेरवाटप जाहीर केल्याने आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता मावळली आहे. मंत्रिमंडळ विस्तार अनिश्चित…

महाराष्ट्रात अनिश्चिततेचे अधिवेशन,खात्याविना मंत्री, अधिकारी पेचात, विरोधी पक्षनेता कोण?

मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत असले तरी अद्याप आमदारांच्या कोणत्या प्रश्नाला, कोणते मंत्री उत्तर देणार हेच निश्चित झालेले नाही. अधिवेशनाला जेमतेम तीन दिवस उरलेले असताना खातेवाटपाअभावी…

सहा महिन्यांत लाचखोरी दणक्यात! सर्वाधिक लाचखोर नाशिकमधील, राज्यातील आकडेवारी वाचून धक्का बसेल

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पहिल्या तिमाहीमध्ये घसरलेली महाराष्ट्रातील लाचखोरी पुन्हा एकदा वाढली आहे. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४३९ सापळे लावून ६१२ लाचखोरांना अटक केली…

नवी मुंबईत प्रति बालाजी मंदिराचं भूमिपूजन संपन्न, दहा एकरात मंदिर उभारणी इतका येणार खर्च

नवी मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना प्रति बालाजी मंदिराच्या निर्मितीसाठी नवी मुंबईतील जागा देण्याचा निर्णय झाला होता. तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रतिकृतीच्या उभारणीसाठी आज भूमिपूजन सोहळा पार पडला.…

Nilwande Dam: धरणाचं काम ५३ वर्ष थांब! ८ कोटींचं काम ५१७७ कोटी रुपयांत, १२५ गावांचा पाणीप्रश्न मिटणार

मुंबई : तब्बल ५३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेरीस निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाले आणि आता कालव्यांची कामे सुद्धा पूर्ण झाली असून दुष्काळी भागातील पाण्याची समस्या लवकरच संपुष्टात येईल. महाष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ…

नदीत आंघोळ करताना पाण्याचा अंदाज चुकला, आईच्या डोळ्यादेखत लेकरु बुडालं

नाशिक: कपडे धुण्यासाठी परिवारासह गेलेल्या बारा वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात सोमवारी चार वाजताच्या सुमारास घडली. आईच्या डोळ्या देखतच अवघ्या बारा वर्षीय…

मोठी बातमी,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाकडून आज निकाल जाहीर केला जाणार आहे. सर्वांचं लक्ष त्या निकालाकडे लागलेलं असताना महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…

You missed