• Sun. Sep 6th, 2026

mumbai breaking news

  • Home
  • Mumbai News: मुंबईतील १८ हॉटेलांवर एफडीएची कारवाई, दोन हॉटेलचे परवाने रद्द

Mumbai News: मुंबईतील १८ हॉटेलांवर एफडीएची कारवाई, दोन हॉटेलचे परवाने रद्द

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : लोअर परळमधील प्रसिद्ध चायनीज रेस्टॉरंट ‘मेराक’वर अन्नसुरक्षा नियमांचे पालन न केल्याबद्दल अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. अन्नसुरक्षेच्या संदर्भातील नियमावलीचे पालन करण्यासाठी या…

Mumbai News: पुन्हा दुर्गंधी, कांजुर डम्पिंग ग्राउंडचा नव्याने त्रास; येथे करा तक्रार

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : कांजुरमार्ग डम्पिंग ग्राऊंडमधून गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्याची असह्य दुर्गंधी सुरू झाली आहे. दिवसा, रात्री-अपरात्री, पहाटे येणाऱ्या या दुर्गंधीमुळे मुलुंड, भांडुप, कांजुरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर,…

Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

Latest Marathi News Headlines : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

झोपडपट्ट्यांमध्ये माफक दरात सॅनिटरी नॅपकिन, पुरवठा, विल्हेवाटीसाठी २०० यंत्रे

मुंबई : माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे आणि वापरात आलेल्या पॅडची शास्‍त्रोक्‍त पद्धतीने विल्‍हेवाट लावण्यासाठी महापालिकेने मुंबईतील सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये ‘सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग-इन्सिनेरेटर कॉम्‍बो मशिन’ बसविण्‍याचे काम हाती घेतले…

माहिती दडवली, नोंदणी स्थगित, महारेराची मोठी कारवाई; हे प्रकल्प अडचणीत

मुंबई : ग्राहकांच्या अनुषंगाने आवश्यक असणारी तिमाही माहिती उपलब्ध करून न देण्याचा निर्णय राज्यातील महारेराकडे नोंदविलेल्या ३८८ विकासकांच्या अंगलट आला आहे. महारेराच्या नियमानुसार, तिमाही माहिती प्रसिद्ध न केलेल्या ३८८ विकासकांच्या…

Mumbai Local: मुंबईकरांसाठी गोड बातमी; गणेशोत्सवादरम्यान मेगाब्लॉक नाही, सविस्तर जाणून घ्या…

मुंबई : उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मुंबापुरी सज्ज झाली असून उत्सवादरम्यान गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी गोड बातमी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत गणेशोत्सवादरम्यान कोणत्याही रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याची…

निम्मे अपघात पावसात, मुंबई विमानतळाच्या कक्षेतील आजवरच्या मोठ्या अपघातात १५० जण ठार

मुंबई : मुंबईच्या विमानतळावर किंवा विमानतळ परिसरात आतापर्यंत झालेल्या अपघातांपैकी निम्मे अपघात पावसाळ्यात झाले आहेत. धावपट्टीवरील चार अपघातांत १९, तर विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर झालेल्या तीन मोठ्या अपघातांत १५०हून अधिक ठार…

मुंबईत एन्ट्री करणे महागले, सामान्यांच्या खिशाला कात्री; चारचाकीसाठी आता एवढे पैसे मोजावे लागणार

मुंबई : मुंबईत प्रवेश करण्यासाठीचा पथकर गेल्या २१ वर्षांत दुपटीहून अधिक झाला आहे. चारचाकीसाठी सन २००२मध्ये २० रुपये असलेला पथकर सध्या ४० रुपये आहे. आता १ ऑक्टोबरपासून तो ४५ रुपये…

Mumbai News: अमराठी पाट्या लक्ष्य, पालिकेची प्रशासकीय तयारी; पाच हजार दुकानांना नोटिसा

मुंबई : वकिलांवर पैसे खर्च करण्यापेक्षा दुकानांवरील पाट्या मराठीत करा, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने व्यापारी संघटनेला फटकारल्यामुळे येत्या काळात मुंबईत अमराठी पाट्यांवर पुन्हा कारवाई सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.…

‘मिठी’ नदीचा प्रवास पूरमुक्तीकडे, महापालिकेचा मोठा निर्णय; दोन वर्षांत काम पूर्ण होणार

मुंबई : पावसाळ्यात विहार तलाव ओसंडून वाहू लागल्यास ते पाणी मिठी नदीत सोडले जाते. त्यामुळे पूर आणि त्यात विहार तलावातून सोडलेले जादा पाणी, यांमुळे पावसाळ्यात मिठीला पूर येण्याची सतत भीती…

You missed