• Wed. Jun 24th, 2026

    शेतकरी

    • Home
    • समृद्धी महामार्गाच्या जमिनीच्या मूल्यांकनावरून शेतकऱ्यांचा संताप; जिल्हाधिकारी बैठकीतून उठून गेले!

    समृद्धी महामार्गाच्या जमिनीच्या मूल्यांकनावरून शेतकऱ्यांचा संताप; जिल्हाधिकारी बैठकीतून उठून गेले!

    समृद्धी महामार्गाला जोडणारा जालना-नांदेड महामार्ग काही वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आला. या महामार्गाला लागणाऱ्या जमिनीची मोजणी देखील झाली. पण मोबदला मात्र देताना सरकार हात आखडता घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे…

    तणाव वाढताच कलेक्टरांचा काढता पाय; परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचा गोंधळ

    सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज शेतकऱ्यांनी प्रचंड गोंधळ घातला. शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आक्रमक झाले. यामुळे तणाव निर्माण झाल्याचं पाहताच जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला छावणीचं रुप आलेलं बघायला मिळालं.…

    गोळ्या झेलू, तुरुंगात जाऊ पण..; शेतकऱ्यांचा सरकारला इशारा, शक्तिपीठची जमीन मोजणी थांबवली

    सांगली जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला, ज्यामुळे मोजणी थांबवण्यात आली.शेतकऱ्यांनी ‘जमीन आमच्या हक्काची’ अशा घोषणा देत शासनाला माघार घेण्यास भाग पाडले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) संकेत पाटील,…

    शेतकऱ्यांना मिळणार अधिक फायदा, स्मार्ट प्रकल्पांतर्गत कापूस, हळद आणि मका पिकांसाठी हेजिंग डेस्क

    Mumbai News : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत पुणे येथे ‘हेजिंग डेस्क’ सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे…

    लालबुंद सफरचंद कोल्हापूरच्या मातीत पिकवलं, काका आणि पुतण्याची कमाल, पंचक्रोशीत चर्चा!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Apr 2025, 7:48 pm राज्यात सध्या आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर शेतकरी भर देत आहे. परिणामी शेतकऱ्याला लाखोचे उत्पन्न देखील मिळत आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश सारख्या बर्फाळ…

    आता महाजन साहेब पुढे अन् आम्ही मागे पळतोय; जळगावच्या शेतकऱ्यांची सरकारवर आगपाखड

    निवडणुकीपूर्वी कर्जमाफी देण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं.मात्र आता कर्जमाफी होणार नसल्याचं अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितलं.शेतकऱ्यांनी सरकारने आम्हाला फसवलं अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.हे लबाडांचे सरकार आहे असंही शेतकरी यावेळी म्हणाले.सरकारला…

    ‘किडन्या घ्या अन् आम्हाला कर्जमुक्त करा’, पीककर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यानं अवयव विक्रीला काढले

    वाशिमच्या अडोळी येथील सतीश इढोळे या शेतकऱ्यानं पिककर्ज भरण्यासाठी पैसे नसल्यानं स्वतः सह पत्नी आणि मुलांची किडनी तसेच इतर शरीराचे अवयव विकायला काढले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम वाशिम: वाशिमच्या (Washim) अडोळी…

    शेतकऱ्यांनो, पीक कर्जाचे पैसे भरा! अजित पवारांनी डेडलाईन सांगितली; भलीमोठी यादीच वाचली

    Ajit Pawar: सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे पैसे ३१ तारखेच्या आत भरा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून केले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. Lipi – दीपक पडकर…

    शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक; बैठकीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना गावातून पिटाळून लावलं

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2025, 8:16 pm शक्तिपीठ महामार्ग नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील काही गावातून जात आहे. आज उमरी गावात अचानक मंडळ अधिकारी, तलाठी आणि काही इतर कर्मचारी आले. शक्तिपीठ…

    पैसे किती दिवस टिकणार, आम्हाला अवैध धंदे करावे लागतील; शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jan 2025, 4:04 pm सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा धरणे आंदोलन सुरू आहे.सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्ग जात आहे.या शक्तीपीठ महामार्गला विरोध करण्यासाठी बार्शी…

    You missed