• Sat. Jun 6th, 2026

    मुंबई उच्च न्यायालय

    • Home
    • मराठ्यांचं अन्न, पाणी सरकारने बंद केले का? देवेंद्र फडणवीस यांचा पहिल्यांदाच सर्वात मोठा खुलासा

    मराठ्यांचं अन्न, पाणी सरकारने बंद केले का? देवेंद्र फडणवीस यांचा पहिल्यांदाच सर्वात मोठा खुलासा

    मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मराठा आंदोलकांची दुरावस्था झाली. आंदोलकांना चहा पाणी, नाष्टा मिळणं कठीण झालं होतं. कारण अनेक हॉटेल्स बंद होत्या. त्यावरुन सरकारवर आरोप करण्यात येत होते.…

    रस्त्यावर अंघोळ, खेळ, गाणी यावर कोर्टाचा आक्षेप; मनोज जरांगे ठरवणार पुढची भूमिका

    Maharashtra Times•1 Sep 2025, 7:09 pm मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबईतील परिस्थिती बदलत चालली आहे. काही मराठा आंदोलकांच्या हुल्लडबाजीमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रस्त्यावर अंघोळ, खेळ आणि सार्वजनिक ठिकाणी गाणी…

    ‘काय उपयोग रे तुमचा?’, मनोज जरांगे आपल्या आंदोलकांवर संतापले

    Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई हायकोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपल्या आंदोलकांना चांगलंच सुनावलं. आंदोलकांना समजावण्यासाठी पाणी पिवून बोलावं लागेत असेल तर तुमचा काय उपयोग? असा…

    आंदोलकांसाठी वानखेडे स्टेडियम द्या, वकिलांची मागणी, हायकोर्टाने खडसावलं, वाचा कोर्टातला A टू Z युक्तिवाद

    Bombay High Court : मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनात हजारो आंदोलक सहभागी झाले आहेत. खूप मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईत आले आहेत. यामुळे दक्षिण मुंबईत रस्ते…

    हायकोर्टाचे मराठा आंदोलकांना रस्ते मोकळे करण्याचे आदेश, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

    Devendra Fadnavis : मुंबई हायकोर्टाने मराठा आंदोलकांना दक्षिण मुंबईतील रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सरकार कोर्टाच्या निर्देशांनुसार…

    मोठी बातमी! उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत दक्षिण मुंबईचे रस्ते खाली करा, हायकोर्टाचे मराठा आंदोलकांना निर्देश

    Bombay High Court Order To Maratha Protestors : मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांना उद्या दुपारी चार वाजेपर्यंत आझाद मैदान वगळता दक्षिण मुंबईतील सर्व रस्ते खाली…

    मुंबई उच्च न्यायालयात आणखी 14 न्यायमूर्तींची नियुक्ती, वकिलांमधून निवड, कोणाकोणाचा समावेश?

    Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तींच्या मंजूर पदांची संख्या ९४ असून नव्या १४ न्यायमूर्तींमुळे ही संख्या ८३ होईल मुंबई उच्च न्यायालयात १४ नवे न्यायमूर्ती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा.…

    आझाद मैदानावर परवानगी नाकारणं हा फडणवीसांचा खेळ; हायकोर्टाच्या निर्णयानंतर जरांगेंची प्रतिक्रिया!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Aug 2025, 4:38 pm मुंबईतील वर्दळ, गणेशोत्सवामुळे होणारी गर्दी लक्षात घेता न्यायालयाने निर्णय जाहीर केला. तर दुसरीकडे काहीही झालं तरी मी मुंबईत जाणारच आहे, अशी भूमिका जरांगेंनी घेतली.…

    कबुतरप्रेमींना धक्का! अन्नपाणी देण्याची बंदी कायम; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

    मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना अन्न, पाणी देण्यावरील बंदी कायम ठेवली आहे. या संदर्भात तज्ज्ञांची समिती नेमण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर शहरातील कबुतरखाने बंद…

    स्मार्ट मीटर मोहिमेच्या धोरणांवर स्पष्टीकरण द्या; मुंबई उच्च न्यायालयाची राज्य आणि केंद्र सरकारला १४ ऑगस्टपर्यंतची अंतिम मुदत

    Smart Meter Campaign : स्मार्ट मीटर धोरणांवरील स्पष्टीकरणासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला १४ ऑगस्टपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. विदर्भ वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर यांनी स्मार्ट…

    You missed